Latest News

‘आयआयएबरोबर संयुक्त दौरे प्लंबिंगसाठी उपयुक्त’

प्लंबिंग असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट (आयआयए) यांच्या वतीने प्लंबिंग विषयावर कार्यशाळा आणि अभ्यास दौरे केल्यास प्लंबिंगच्या कामात सुधारणा…

धुळ्यात आजपासून नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धा

नाशिक पोलीस परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धाना मंगळवारपासून येथे सुरूवात होत आहे. चार डिसेंबपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार असून औपचारिक उद्घाटन दोन…

चोरटय़ांच्या हल्ल्यात पेठ सरपंचाचे आई-वडील ठार

जिल्ह्यातील पेठ येथील वृध्द दाम्पत्य शेजारील गुजरातमध्ये असलेल्या शेतात मुक्कामी असतांना रविवारी रात्री दरोडेखोरांनी चोरीच्या हेतूने केलेल्या हल्ल्यात ठार झाले.…

डॉलर/रुपया ५६ च्या तळाशी!

सलग पाचव्या दिवशी घसरणारा रुपया सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५६ चा तळ गाठता झाला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी विदेशी चलन व्यवहारात…

रत्नागिरीच्या ‘स्वामी स्वरूपानंद’चे ५० कोटींच्या ठेवींचे लक्ष्य पूर्ण

आर्थिक शिस्त, व्यवस्थापन कौशल्य आणि उत्तम ग्राहकाभिमुख सेवा विश्वासार्हता या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यातील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने ५० कोटी रुपयांच्या…

स्मार्ट चॉइस: एचटीसी वेगवान सुपरस्मार्ट फोन आणि बजेट स्मार्ट फोनही!

सुमारे दोन वर्षांपूर्वी एचटीसीने गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात तरुणाईने एचटीसीचे हॅण्डसेट स्वीकारण्यास सुरुवात केली आणि पुन्हा…

हाल हाल अहवाल

महालेखापालांच्या कार्यालयाने सध्या भलताच गोंधळ माजवलेला आहे. इतके दिवस महालेखापाल विनोद राय हेच एकटे बातम्यांत असायचे. आता त्यांचे सहकारीही ते…

विश्वासाचे विज्ञान

विश्वास दिल्याने वाढतो. एकदा दिला की परतफेड होतेच होते. हे विधान भाबडे नसून शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. दुसऱ्याच्या मनात…

टीएमसींचे राजकारण

आधीच पाणीटंचाई, त्यात हा प्रश्न मांडताना सर्व जिल्हय़ांचा विचार न करता हिणकस विचारांची भेसळ, असे राजकारण सध्या मराठवाडय़ात चालले आहे.…

रमेश दामले

कोणतीही संस्था नावारूपास आल्यानंतर तिचा नावलौकिक टिकविणे, वाढवणे हे एक आव्हानच असते. कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी मुला-मुलींमध्ये शारीरिक शिक्षणाची व…

रामाची साडेसाती

राम जेठमलानी यांच्या साडेसातीतून सुटका कशी करून घ्यावी असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडला असावा. नितीन गडकरींना अध्यक्षपदाची दुसरी संधी…

बॉलिवूडचे कौतुक कशासाठी?

बॉलिवूड म्हणजेच भारतीय चित्रपटसृष्टी, अशी लोकांची समजूत करून दिल्याचे खापर गिरीश कासारवल्ली या कलात्मक चित्रपटांच्या गुणी दिग्दर्शकाने भारतीय चित्रपट-पत्रकारितेवर फोडले…