ऑगस्टमध्ये नागपूर जिल्ह्य़ात अतिवृष्टी झाल्याने १० हजार १०७ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान, तर ६ हजार ४४ हेक्टरवरील पिकांचे…
वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि बेकायदेशीररित्या उभारलेले मंडप आणि होर्डिग्ज काढून टाकावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच देऊनही शहरात ठिकठिकाणी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तब्बल चार वर्षांनंतर नागपुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहर आणि ग्रामीण…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित कुलसचिवपदी डॉ. अशोक गोमासे यांची नियुक्ती झाली. गेल्या २४ मार्चला कुलसचिवपदासह परीक्षा नियंत्रक, ग्रंथपाल…
धारावी पुनर्विकास प्रकल्पात एकाच वेळी पाच सेक्टरचा विकास करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यासाठी पुन्हा जागतिक स्तरावर…
गणितासारखा किचकट विषय अत्यंत सुलभपणे शिकविणारे आणि गणिताला लोकप्रियता मिळावी यासाठी झटणारे प्रा. स. पां. देशपांडे यांचे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराने…
गणेशोत्सव काळात कोकणमार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतुकीसाठी निर्बंध घालण्यात आले असून वाळूची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीचा…
इस्लामशी टक्कर देण्यासाठी केवळ मराठीचा गजर न करता बंगाली, गुजराती, पंजाबी यांची एकजूट करण्याची हाक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली…
राज्यातील २७ कोळसा खाणींचे खासगी कंपन्यांना करण्यात आलेले वाटप वादग्रस्त ठरले असतानाच आणखी १० नव्या कोळसा खाणींचा शोध लागला आहे.…
राजकीय व शासकीय अनास्थेपोटी जिल्हयातील शासकीय व सहकारी दुग्ध व्यवसायाचे तीन तेरा वाजले असून यापूर्वी नांदुरा, मोताळा येथील कोटयवधी रूपयांचे…
महानगरपालिकेच्या विशेष आमसभेत ठराव होण्यापूर्वीच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ८५ कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी परस्पर नियुक्तीपत्र दिल्याची धक्कादायक…
राज्यातील काँग्रेसप्रणित आघाडी सरकार सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. राज्यातील पृथ्वीराज चव्हाण सरकार कोमात गेल्याची प्रखर टीका भाजप…