scorecardresearch

Latest News

विश्वकोश मंडळाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

राज्य विश्वकोश मंडळाच्या ३३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येत्या १ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित आले…

दिवसाढवळया घरात घुसून लुटमार

ठाणे येथील मुंब्रा आणि श्रीनगर भागात मंगळवारी भरदिवसा चोरटय़ांनी घरात घुसून सुमारे दीड लाखांचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला असून…

गिडवाणी यांच्या निधनाने ‘आदर्श’ तपास डळमळणार?

‘आदर्श’ सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयचा तपास थंडावला असून मुख्य सूत्रधार कन्हैयालाल गिडवाणी यांच्या निधनामुळे त्यावर आणखी विपरीत परिणाम होणार आहे. अंमलबजावणी…

पोयसर नदीच्या रुंदीकरणासाठी जागा देण्यास चर्च व शाळेचा स्पष्ट नकार

कांदिवली येथील पोयसर नदीच्या रुंदीकरणासाठी अवर लेडी ऑफ अझम्शन चर्चच्या सेंट जोसेफ हायस्कूलच्या मैदानाची जागा रिकामी करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली…

आणखी एका अटकेने वादंग

बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेच्या दिवशी ठेवण्यात आलेल्या ‘मुंबई बंद’विषयी ‘फेसबुक’वर प्रतिक्रिया देणाऱ्या दोन तरुणींच्या अटकेवरून सध्या वादंग सुरू असतानाच मनसेचे…

डोंबिवलीत दोघांचा गुदमरून मृत्यू

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मलनिसारण वाहिनी टाकण्याच्या कामासाठी २२ फूट खोल चेंबरमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. डोंबिवलीतील उमेशनगर…

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतक-यांच्या आत्महत्या

संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याची बाब समोर आली. गेल्या तीन वर्षांत राज्यातील एक हजार १५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या…

अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी दोन लाखाने तिघांची फसवणूक, एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी तीन विद्यार्थ्यांची दोन लाखाने फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विद्यापीठात साकारले सत्यशोधकाचे शिल्प

‘महात्मा फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुणे विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांचा पुतळा उभारणे, ही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. महात्मा फुले…

छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे आदर्श

मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदूवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे आदर्श आहेत, अशी भावना ‘एनडीए’तील तीन वर्षांचे खडतर…

‘त्रिपुरारी’च्या दिव्यांनी पंचगंगेचा घाट उजळला

पहाटेच्या बोचऱ्या थंडीत हजारो नागरिकांच्या प्रयत्नाने पंचगंगा नदीचा अवघा परिसर उजळून निघाला. निमित्त होते त्रिपुरा पौर्णिमेचे. सुमारे ५० हजार पणत्या…