जिल्ह्य़ात भिवापूर, कुही व उमरेड तालुक्यांत सरपंच व उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. भिवापूर तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या…
इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सतर्फे संसर्गजन्य आजारांवर बालरोग तज्ज्ञांच्या १५व्या राष्ट्रीय व संस्थेच्या आठव्या परिषदेचे (नॅपकॉन २०१२) आयोजन २३ ते २५…
युवा रुरल असोसिएशनतर्फे सामाजिक आणि शासकीय संस्था व संघटना मिळून २४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा जागतिक महिला अत्याचार विरोधी…
महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापनाने गट विमा योजनेतंर्गत अपघात विमा योजना लागू केली आहे. ही योजना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे राबविण्यात…
ग्राहक जागरूकता अभियानांतर्गत कंझ्युमर सर्विस अॅण्ड रिसर्च असोसिएशनच्या सहकार्याने ग्राहकाची होणारी फसगत, आजची सामाजिक स्थिती आणि आपला ग्राहक म्हणून असणारा…
विदर्भातून सर्वाधिक महसूल देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्य़ातील लघु व मध्यम उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या उद्योगांना अभय देण्याच्या दृष्टिकोनातून…
प्राचीन काळात भारताचे ज्ञानपीठ वैश्विक दर्जाचे राहिले आहे. आजही विद्याशाखा कोणतीही असो, देशातील शिक्षणप्रणाली इतकी समृध्द आणि दर्जेदार व्हावी की…
कचऱ्यातून सोने, टाकाऊतून टिकाऊ, सुंदर कलाकृती असे म्हणत काष्ठशिल्पकाराच्या कल्पनाशक्तीलाही दाद दिली जाते. असाच गौरव जिल्हा कारागृहातील एका बंद्याने प्राप्त…
‘आजही आधी आम्हाला समजेल, जमेल असं गणित सांग बरं का आजी!’ नंदूने सुरुवातीलाच ताकीद दिली. ‘जरूर, पण तुम्हाला जरा विचार…
आर. के. आनंद या एकेकाळच्या नामवंत वकिलाची शिक्षा कमी करण्यास नकार देऊन खटल्याला आपल्याला हवे तसे वळण मिळवून देण्याची शेखी…
जगात परमात्मा भरून आहे, याचा नीट अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. या जगात आपण जगतो ते कशाच्या आधारावर? तर प्राणशक्तीच्या…
ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त न ठेवता ‘मऱ्हाटी’त आणण्याचे कार्य संतांनी केले. या ज्ञानासोबत भाषेच्या सक्षमीकरणाचा वसा संतांनी आपल्याला दिला, तो…