काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपवासी झालेले कालिदास कोळंबकर यांना वडाळा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे…सलग सात वेळा निवडून आलेले कोळंबकर यांनी आपण पुन्हा बहुमताने निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे…शिवसैनिकांची नाराजी, पोलिसांची घरं, बीडीडी चाळीचा पुनर्विकास या अशा अनेक मुद्द्यावर त्यांची सविस्तर मुलाखत…

वडाळयाची जागा भाजपाला मिळाली असून तिथून कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.