राज्यातील वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत. शिंदे- फडणवीस सरकारच्या या धोरणाविरोधात वाड्या, वस्ती आणि ग्रामीण भागातील पालकांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. पुण्यातील मावळ परिसरात आदिवासी बांधव राहतात. अशा ठिकाणी वीस पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. त्यामुळं राज्यसरकारच्या धोरणाविरोधात आदिवासी बांधवांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी देखील विरोध दर्शविला आहे.

हेही वाचा- पुणे महापालिकेतील पदांच्या परीक्षेला कागदपत्रांअभावी उमेदवार मुकले

lost calf was eventually taken away by the female leopard
ताटातूट झाल्याने अस्वस्थ असलेल्या मादी बिबट्यानं अखेर बछड्यास ताब्यात घेऊन…
Mahayuti, Lok Sabha Election,
नोकर भरतीचा गोंधळ, सामाजिक योजनांना कात्री सरकारच्या अंगलट! विद्यार्थी आंदोलने, मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सत्ताधाऱ्यांना भोवले
9 trekkers dead in Sahastratal Uttarakhand Uttarkashi
गिर्यारोहणासाठी उत्तरकाशीला गेलेल्या समूहातील नऊ जणांचा मृत्यू, पुण्यातील एका तरुणासह चार जण बेपत्ता
Washim, Abuse, girl,
वाशिम : घरात एकट्या असलेल्या ८ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, वज्रदेही महिला विकास संघाचा मोर्चा
Tendu Season, Gadchiroli Tendu Season, Gadchiroli district, Tendu Season Hit, Price Demands, Unseasonal Rain, Unseasonal Rain Affecting Local Economy, Naxalite Extortion,
गडचिरोली : तेंदू व्यवसाय मंदावल्याने नक्षल्यांची आर्थिक कोंडी!
Shahid Sharif, RTE,
नागपुरातील आरटीई घोटाळ्याचा आरोपी शाहिद शरीफ सापडेना, हाती लागल्यास अनेक अधिकाऱ्यांसह…
A raid on an illegal moneylender who tried to crush him under a tractor
ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकाराकडे छापेमारी; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त
garbage, Ghatanji,
यवतमाळच्या घाटंजीत कचऱ्याचे ढीग, मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मावळमधील कोथुर्रने, वाघजाई वस्ती येथे पालकांनी पाल्यासह आंदोलन केलं. आदिवासी पालक मोलमजुरी करून मुलांना शिकवत आहेत. आमच्यावर जी वेळ आली आहे, ती मुलांवर येऊ नये अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. राज्यसरकारने धोरणात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

हेही वाचा- पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित करत शाळा बंद करू नयेत असं म्हटलं आहे. वाड्या, वस्ती येथील वीस पटा खालील शाळा बंद करू नयेत. शहरात किंवा दूरवर चा प्रवास करून मुलांना शिक्षण घ्यावं लागेल. याच नियोजन सरकार करणार का? गरिबी परिस्थिती असल्याने शिक्षणापासून मुलं वंचित राहतील असं आमदार शेळके म्हणाले आहेत.