
ठेवीदारांची फसवणूक किंवा त्यांचे नुकसान करणारा कोणीही असो त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे

ठेवीदारांची फसवणूक किंवा त्यांचे नुकसान करणारा कोणीही असो त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

धामणगाव गाव अत्यंत आडमार्गावर आहे. येथे एसटीही शाळेच्या वेळेत येत नाही.

सौरपंप वाटपात महाराष्ट्राचा क्रमांक ओडिशा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, झारखंड यांच्या मागे आहे.

माढा लोकसभा मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच दावा राहणार

राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

काँग्रेस व राष्ट्रवादीचा काळा कारभार बाजूला करून देशभरातील मतदार भाजपला समर्थन देत आहेत.

एकंदर कर्ज मिळविणे हीच मोठी कसरत आहे. कर्जमाफीसाठी तर सरकारने घामच काढला.

विविध भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

खरीपाच्या पीकासाठी हा महत्वाचा काळ असून महाराष्ट्रातील सर्व बँकांना शेतीसाठी कर्ज देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्राच्या…

तृप्ती देसाई यांच्या भूमाता बिग्रेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा माधुरी शिंदे (४०) यांची शनिवारी त्यांच्या पतीनेच हत्या केल्याने एकच खळबळ उडाली…

एका हातात साप आणि दुसऱ्या हाताला सलाईन