पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज अधोरेखित करणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २९ नोव्हेंबरपासून रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे.
Page 9576 of महाराष्ट्र
बिअर व विदेशी मद्यनिर्मितीचे प्रमुख केंद्र असणाऱ्या औरंगाबादेत धान्यापासून मद्यार्क बनविणाऱ्या दोन कंपन्यांनी उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे, तर विदेशी…
दरवर्षी ऊस गळीत हंगामापूर्वी पहिल्या उचलीच्या रकमेवरून नाटय़ रंगत जाते. यंदा तर ही परिस्थिती आणखीनच बिकट झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची…
‘मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात’ यासारखे हळुवार गीत असो किंवा ‘मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही’ यासारखे गीत…
जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यांतर्गत असंतोष कायम असून महिला पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात असलेली…
समाजातील मागासवर्गातील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय सेवा भरतीत आरक्षण निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक न्यायासाठी आरक्षणविषयक नियमांचा…

अजिंठा व सातपुडा डोंगररागांच्या कुशीत बसलेल्या, निसर्गसौंदर्याचे लेणे असलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ात पर्यावरणीय असंतुलन निर्माण झाले आहे. प्रचंड अवैध व खासगी…

राज्यातील गृह विभाग अर्थात पोलीस यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली काम करीत आहे. राजकीय हस्तक्षेपाच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण…

सहकारी पतसंस्थेच्या कामकाजासंदर्भात अनुकूल अहवाल देण्यासाठी तक्रारदाराकडून चार लाख रुपये लाच स्वरूपात स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील विशेष लेखापरीक्षक व…

कात्रजच्या नव्या बोगद्यामध्ये एका ट्रकला आग लागल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास…

राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यात असलेल्या सर्व गावांचे पुनर्वसन युद्धपातळीवर सुरू होणार असून स्वेच्छेने पुनर्वसन स्वीकारणाऱ्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचे…

साखर कारखान्यांनी जाहीर केलेला प्रतिटन २ हजार शंभर रुपये उसाचा दर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील जोपर्यंत मागे घेत नाहीत व शेतकऱ्यांच्या…
- Prev page
- Page 1
- …
- Page 9,575
- Page 9,576
- Page 9,577
- …
- Page 9,581
- Next page