सोलापूर : घरात शिळे जेवण वाढल्याच्या कारणावरून संतापलेल्या जावयाने वृद्ध सासूवर सशस्त्र हल्ला करून तिच्या हाताचे बोट छाटल्याचा प्रकार अक्कलकोटमध्ये घडला. घटनेनंतर हल्लेखोर जावई पळून गेला. त्याचा शोध अक्कलकोट उत्तर पोलीस घेत आहेत.

हेही वाचा – नांदेडमधील महिला वसतिगृहाची वास्तू बनली भाजपचे प्रवेश केंद्र !

Crime Scene
Crime News : मध्यरात्रीत गळा चिरून पत्नीची हत्या, पण शेजारी झोपलेल्या मैत्रिणीला सुगावाही नाही लागला; पतीच्या कृत्यामुळे खळबळ!
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
vision women pune, vision young woman pune,
‘आयटी’तील तरुणीची दृष्टी अखेर वाचली! मद्यपीने भिरकाविलेल्या दगडामुळे गंभीर दुखापत; डॉक्टरांच्या ६ महिन्यांच्या प्रयत्नांना यश
women Murder husband Thane,
ठाणे : अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…
rickshaw driver beaten, rickshaw Thakurli,
Dombivli : भोंगा वाजविल्याच्या रागातून ठाकुर्लीत रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारला
man suicide due to father-in-laws troubles Crime against six people
सासरच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
mp honour killing
Madhya Pradesh : धक्कादायक! परजातीतल्या मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून बापाने केली स्वत:च्या मुलीची हत्या

हेही वाचा – कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?

लक्ष्मी प्रल्हाद जाधव (वय ६७, रा. टिळक गल्ली, अक्कलकोट) असे जखमी वृद्ध सासूचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा जावई ज्वाला प्रसाद पाठक याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी लक्ष्मी जाधव दररोज मोलमजुरी करून मुलगी व जावई यांच्यासह घरात एकत्र राहतात. दुपारी जावई ज्वाला पाठक दारू पिऊन घरात आला. लक्ष्मीबाईंनी त्यास जेवण वाढले असता जेवण शिळे असल्याचे सांगत जावयाने गोंधळ घातला. जेवण ताजे असून सकाळी तयार केल्याचे समजावून सांगितले तरी संतापलेल्या जावयाने सासू लक्ष्मीबाई यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या हाताचे बोट छाटून बाजूला पडले. घटनेनंतर जावई ज्वाला याने पलायन केले.