तेच ते खोटे आरोप वारंवार करणाऱ्यांचे ढोंग लवकरच उघडकीस आणणार आहोत. पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असताना तेव्हाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राज्यात दंगली घडवण्याचा काहींचा हेतू होता, असे खळबळजनक विधान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

हेही वाचा- शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करूनही राणांकडून ‘घरात घुसून मारू’ असं वक्तव्य का? बच्चू कडू स्पष्टच म्हणाले…

billboards, wind, Thane,
VIDEO : ठाण्यात वाऱ्याच्या वेगामुळे जाहिरात फलक पडण्याची भिती, पालिकेने फलक काढण्याबाबत बजावली नोटीस
Yuvraj Goyal
भारतीय तरुणाची कॅनडात गोळ्या झाडून हत्या, पोलिसांनी चार संशयितांना घेतलं ताब्यात!
father arrested for raping two minor daughter in nagpur
संतापजनक! नराधम बापाचा स्वत:च्याच दोन मुलींवर शारीरिक अत्याचार
Kalyaninagar accident case Agarwal couple have Original blood sample how many others are involved in this case
कल्याणीनगर अपघात प्रकरण : रक्ताचा मूळ नमुना अगरवाल दाम्पत्याकडे? या प्रकरणात आणखी काही जण सामील
summer health tips heatwave what happens eating mangoes daily health benefits risks
रोज नाश्त्यामध्ये आंबा खाणे फायद्याचे की तोट्याचे? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला वाचाच
In Akola district along with scarcity bogus seed crisis
अकोल्यात तुटवड्यासोबतच बोगस बियाण्याचे संकट; शेतकऱ्यांसाठी ‘हा’ सल्ला… 
A raid on an illegal moneylender who tried to crush him under a tractor
ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकाराकडे छापेमारी; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त
ravindra dhangekar on pune accident
“पुणे अपघातप्रकरणात २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केलंय”, रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप; रोख नेमका कोणावर?

येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, आम्ही आमच्यावरील अन्याय झाल्याची भूमिका मांडत आलो आहोत. वास्तव लोकांना सांगितल्याने राज्यानेही त्यावर विश्वास ठेवला म्हणूनच दंगली झाल्या नाहीत. पक्षातून बाहेर पडत असताना अनेक आरोप केले. त्यात पक्षात नसणारेही काहीही बोलत राहिले. खोट्या गोष्टींचे भांडवल केले गेले. राज्यात घडलेल्या चुकीच्या गोष्टींना ही मंडळी जबाबदारी असताना त्याची आमच्यावर जबाबदारी ढकलली जात असल्याने वस्तुस्थिती महाराष्ट्राला समजावी यासाठी भूमिका मांडली जाणार आहे.

हेही वाचा- “कुणीतरी माझी काळजी करणारं आहे हे ऐकून…”, संजय शिरसाट यांचा सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ विधानावरून टोला!

राज्य शासनामध्ये सहभागी असलेले बच्चू कडू व रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. याविषयी मंत्री केसरकर यांनी या दोघातील वाद मिटवण्यासाठी तडजोड करण्यात आली. त्यानंतरही सन्मान राखला जात नसेल तर पक्ष म्हणून काही निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.