मुंबई : Jalna Lathi Charge in Maratha Reservation Protest आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर सरकारच्या आदेशानेच जालन्यात अमानुष लाठीमार केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. देशभरातील महत्त्वाच्या पक्षांचे नेते मुंबईत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी आले असताना या बैठकीचा संदेश देशभर जाऊ नये व आघाडीच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सत्तेतील भाजपने जालन्याची घटना घडवून आणली आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे. 

सत्तेत आल्यावर २४ तासांत आरक्षण देण्याच्या वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. धनगर, मराठा या समाजाला आरक्षण देतो, अशी आश्वासने फडणवीस यांनीच दिली होती. मग आता काय झाले, अजून आरक्षण का दिले नाही. ‘ओबीसी’ आरक्षणाचा घोळसुद्धा फडणवीस यांनीच घातला आहे. आणि ते विरोधकांवर आरोप करतात. याला चोराच्या उटल्या बोंबा म्हणतात. जनतेने भाजपचा खरा चेहरा ओळखला असून भाजपला सत्तेतून बाहेर बसवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

uddhav thackeray s had plan to arrest bjp leaders says eknath shinde
भाजप नेत्यांच्या अटकेचा ठाकरेंचा डाव उधळला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
Government Employees, Government Employees in Mumbai, Bandra East Colony, Government Employees Boycott Elections, Affordable Housing Demand, lok sabha 2024, election 2024, bandra news, Government Employees news, election boycott news,
वांद्रे सरकारी वसाहतीतील कर्मचाऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार, मालकी हक्काने घरे देण्याची मागणी
Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?