

महाराष्ट्रातील दोन वेगवेगळ्या घटनांत दोन महिलांची तब्बल २९ लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आमच्यासाठी महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. एसटी, एससी, ओबीसी, ओपन यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे असंही प्रवीण गायकवाड म्हणाले.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध दाखल केलेला मानहानीचा दावा न्यायालयाने रद्द केला आहे.
Raj Thackeray in MVA: राज ठाकरे यांच्या मविआतील सहभागावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून त्याबाबत दिल्लीतून निर्णय होईल, अशी भूमिका जाहीर…
लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून (११ सप्टेंबर) वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची…
नेपच्यून ग्रह हा २३ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येणार असल्यामुळे शहरातील खगोलप्रेमी व शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
बीड जवळील इमामपूर रोड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भागवत यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनची शिस्त आणि साधेपणा त्यांनी पुढेही जपला, असे मोहन भागवत यांच्या विद्यार्थिदशेतील मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना…
गोविंद बर्गे यांचं वैराग सासुरे जवळच्या एका नर्तिकेवर प्रेम होतं. तिचं नाव पूजा आहे असं समजलं आहे.
गेवराई तालुक्यातील फुलसांगवी फाट्यावर लक्ष्मण हाके यांचे छायाचित्र लावलेल्या फलकावर अज्ञातांकडून काळी शाई फेकण्यात आल्या प्रकार समोर आला आहे.
Ajit Pawar on Nepal : अजित पवार म्हणाले, "नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील…