



फडणवीस यांनी स्थगिती दिलेल्या १५६ बदल्यांवरून राजकीय खळबळ, ठाकरे गटाने कारवाईची मागणी करत चौकशीचा आग्रह धरला.

BEST BUS : गोराई आगारातील बस क्रमांक १९४२, १९४८ आणि १९४९ या बसगाड्या नुकत्याच निवृत्त झाल्या असून, आता अखेरची बस…

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबई व उपनगरातील हवा गुणवत्तेला मोठा फटका—फटाक्यांचा अत्यधिक वापर आणि स्थिर हवामान यामुळे ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ दर्जा.

यू डायस प्लस पोर्टलवरील माहितीनुसार राज्यातील २ कोटी १४ लाख विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ७८ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरल्याने,…

अॅक्वालाइन सेवेचा वापर प्रवाशांकडून वाढतो आहे. प्रतिसादही चांगला मिळतो आहे. पण या ठिकाणी प्रश्न आहे तो मोबाइल नेटवर्कचा.

राज्यात सध्या एकही कर्करोग तज्ज्ञ परिचारिका प्रशिक्षण केंद्र कार्यरत नसल्यामुळे, कर्करोगाच्या रुग्णांना उच्च दर्जाची रुग्णसेवा देण्यासाठी कामा रुग्णालयातील हा अभ्यासक्रम…

राज्यात उष्णतेने सतावलेल्या वातावरणाला दिलासा देत पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई अग्निशमन दलाने फटाक्यांच्या काळजीपूर्वक वापरासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या असून, नागरिकांनी त्याचे पालन करून अपघात टाळावेत, असे आवाहन केले आहे.

जोगेश्वरी परिसरात चोरीच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत हर्षल परमार या तरुणाचा मृत्यू झाला असून चार मजूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.

शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर बदलल्याने महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या कामाचे मोजमाप करण्याचे निकष सरकारने लवकर जाहीर न केल्यास अनेक पदे कायमची रद्द होण्याची शक्यता…

Central Railway : मध्य रेल्वेने सणासुदीच्या काळात गर्दी नियंत्रणासाठी दररोज ८ ते १० विशेष गाड्यांचे नियोजन केले असून प्रवाशांची सेवा…