

स्वच्छता कामगारांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांचे जीवनमान सुधारावे, यादृष्टीने विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना सादर केले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील सुप्त संघर्ष आहे का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
सीमा शुल्क विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून विमानाने आलेल्या एका प्रवाशाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बॅगच्या तपासणीत १४ किलो…
राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत.
एमएमआरमध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या संख्येने होत असून या बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या लसीमुळे देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल घडवण्याची शक्यता असून, यामुळे लाखो नागरिकांचे प्राण वाचू शकतील.
जोगेश्वरीमधील पूनम नगर मेघवाडी येथील पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील (पीएमजीपी) वसाहतीच्या पुनर्विकासासाठीच्या आर्थिक निविदा नुकत्याच म्हाडाकडून खुल्या करण्यात आल्या आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून दोन्ही गटातील लोकांवर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून केला जात आहे.
बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या कामगार संघटना एकत्र येणार अशी चर्चा आहे.
न्यायालयानेही त्यांच्या याचिकेची दखल घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) गायचोर यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.