मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी असतानाही पाणीकपातीची गरज नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. धरणातील पाणीसाठा वेगाने घटत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी पालिका प्रशासनाने पाण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती.

हेही वाचा >>> ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes mumbai print news zws
First published on: 27-03-2024 at 04:27 IST