



परिस्थिती माणसाला घडवते, या उक्तीचा प्रत्यय चामोर्शी तालुक्यातील वाकडी या छोट्याशा गावातील एका शेतमजूर कन्येने आणून दिला आहे.

अर्जुनी मोरगाव तालुका हा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक तालुका आहे. शेती बरोबरच दुग्ध व्यवसाय व पशुपालन हा जोडधंदा म्हणून येथील…

जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून केलेल्या वक्तव्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच…

निसर्ग सेवा समिती ही संस्था निसर्ग संगोपणात अनेक वर्ष कार्यरत आहे. त्यासाठी या संस्थेस केंद्र व राज्य शासनाचे विविध पुरस्कार…

लग्न न लावून दिल्याच्या कारणावरून मुलाने स्वतःच्या वडिलांवर विटेने हल्ला करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील आथली गावात…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार जमीन प्रकरणात अडचणीत सापडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

सहलीवर जाणे शिक्षकासह विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले आहे. रायगड जिल्ह्यातील 'काशीद बीच' येथे अकोला शहरातील एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक व…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात घेतलेल्या पत्रपरीषदेत थेट सत्ताधाऱ्यांवर बोरेले यांनी निषाणा साधला.

शहरातली सर्वांत जुनी व्यापरी पेठ असलेल्या इतवारीत पाय ठेवायला देखील जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे सराफा व्यावसायिकांनी आपला मोर्चा धरमपेठ,…

सर्व फेक व्हिडिओ कसे ओळखावे याबाबत लोकं अनभिज्ञ असतात. म्हणून ते ओळखण्यासाठी मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर यांनी एका पत्रकातून…

जोशी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, की एकूण ग्रंथालय संख्येच्या साठ टक्के असलेल्या ‘ड’ वर्ग ग्रंथालय सेवकांना आजच्या काळात केवळ…