
पश्चिम विदर्भात सुमारे १२ लाख १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे

पश्चिम विदर्भात सुमारे १२ लाख १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे

विलास फडणवीस हे संघाचे समर्पित कार्यकर्ते होते. ते नि:स्वार्थ भावनेने काम करीत राहिले.


विदर्भात संजीवनी मिळाल्याने विश्वास उंचावला

विदर्भ ही तशी पक्षाला अनुकूल असलेली भूमी. त्याचा लाभ हा पक्ष अनेक वर्षे उठवत राहिला.


नागपूरसह राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयात दलाल संस्कृतीमुळे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नेहमी होत असतो.

राज्यातील सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या घडामोडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री सरसंघचालकांची भेट घेतली.

परतीच्या पावसामुळे झालेल्या पीकहानीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरले.

एअर फेस्टसाठी भारतीय हवाई दलातील सूर्यकिरण एअरोबॅटिक पथक बुधवारी नागपुरात दाखल झाले आणि आज प्राथमिक स्वरूपाचा सराव केला.

चोरटय़ांनी रूपेश बारिया यांच्या पत्नी प्रीती बारिया यांच्या डोक्यावर हातोडीने वार केले होते.

शासनाने एम्ससाठी मिहान परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून तेथील बांधकाम अमेरिकेतील नावाजलेल्या आर्किटेक्टच्या मदतीने सुरू आहे.