
देशातील ज्या भागात रेल्वे मार्ग टाकण्यात आले. त्या भागात रेल्वे विकासगंगा घेऊन गेल्याचे दिसून येते.

देशातील ज्या भागात रेल्वे मार्ग टाकण्यात आले. त्या भागात रेल्वे विकासगंगा घेऊन गेल्याचे दिसून येते.

पूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांकडे समाज प्रबोधनपर कार्यक्रमाची रेलचेल असायची.

सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून यासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्यात आले नाही.

शेतकरी आत्महत्या आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी हे दोन मुद्दे विदर्भात गाजणारे आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत रेल्वे आढावा बैठक झाली.

एकीकडे दिवसभर वरुणराजाची हजेरी तर दुसरीकडे एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन..

शिक्षक संघटनांनी सतत आवाज उठवून हा ‘कायम’ हा शब्द वगळून शाळांना अनुदान देण्यासाठी आंदोलन केले.

महसूल खात्यात जिल्हापातळीवर बदल्या करताना किती घोळ घातला जातो,

स्थानिक स्वराज्य संस्था कर रद्द केल्यानंतर गेल्या महिन्यात राज्य सरकार महापालिकेच्या मदतीला धावून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मचाऱ्यांचे गैरव्यवस्थापनावर भाषणातून नापसंती व्यक्त केली होती.

त्या अंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे.