
भारतीय जनता पक्षाने ‘हर हर मोदी’चा नारा देत ‘घर घर मोदी’पर्यंत आपली मजल मारली आहे.

भारतीय जनता पक्षाने ‘हर हर मोदी’चा नारा देत ‘घर घर मोदी’पर्यंत आपली मजल मारली आहे.

कोल्हापुरी मिसळ इथे सर्वाधिक गर्दी खेचते. पाटसकर यांच्या वहिनी कोल्हापूरच्या आहेत.

उरण तालुक्याची ओळख सध्या औद्योगिक परिसर म्हणून झाली आहे

ऐरोलीत, ठाणे-बेलापूर मार्गावर, महापे, तुर्भे व गोठविली येथे पादचारी पुलांचे सुरू आहे.

अत्यावश्यक सेवा म्हणून पालिकेने हे अग्निशमन दल अद्ययावत केले आहे.

पनवेल नगर परिषद व २९ गावांना एकत्र करून पाच महिन्यांपूर्वी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली.


मतदार याद्यांमधील या गोंधळाविरोधात भाजपनेत्यांनी आक्रमक भूमिका घेताना उपोषणाचा इशारा दिला आहे.

नवी मुंबई पोलिसांपुढे प्रश्न, महिला सुरक्षा अॅपचा अल्प प्रमाणात वापर महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य पोलिसांनी तयार केलेल्या ‘प्रतिसाद’ अॅपचा नवी…

बाळे एमआयडीसीत १३ भूखंड एकत्र करून देखणा कारखाना उभारण्यात आला आहे.

पूर्वी गावाच्या पूर्वेला बारा एकरांवर विस्र्तीण तलाव होता. हे या गावाचे एक खास आर्कषण होते.

फळांचा राजा जरी बाजारात भाव खात असला तरीही अद्याप तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे.