
पालघर जिल्ह्यात पूरहानी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या निधीचा योग्य वापर केला जात नाही प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे.

पालघर जिल्ह्यात पूरहानी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या निधीचा योग्य वापर केला जात नाही प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व १० ते १२ हजार लोकवस्ती असलेल्या कुडूस येथील नागरिक सध्या भटक्या श्वानांच्या दहशतीने त्रस्त झाले…

३१ डिसेंबर वर्षांअखेरच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात परराज्यातील दमण बनावटीच्या मद्य तस्करीच्या वाहतुकीवर निर्बंध लावण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.…

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी तपासणी नाक्यावर वस्तू आणि सेवा कर पावत्यांची तसेच वाहनांशी संबंधित कागदपत्रांची आरटीओकडून तपासणी केली जात असल्यामुळे…

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्यांना मजुरांसाठी मध्यान्ह भोजन योजना पालघर जिल्ह्यातही सुरू…

मोठा गाजावाजा करून पालघर तालुक्यात बऱ्हाणपूर, हालोली, ढेकाळे आणि पारगाव येथे भात खरेदी केंद्रे सुरू केल्यानंतरही प्रत्यक्षात भात खरेदी सुरू…

मुंबई-अहमदाबाद अति जलद रेल्वे प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील बाधित होत असलेल्या गावांमध्ये नॅशनल हायस्पीड रेलकॉपोरेशन लि. ( NHSRCL) सामाजिक उत्तरदायित्य (…

पालघरच्या मत्स्यव्यवसाय विभागाने अलीकडेच पर्ससीन नौकेवर कारवाई करून जप्त केलेल्या व त्याचा लिलाव केलेल्या माशांच्या विक्रीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले…

१९५७ सालापासून अस्तित्वात असणारा बोईसर पाम गावातील कोंडवाडाच्या जागेचा मालकीबाबत भूमी अभिलेख विभागाने ग्रामपंचायतीच्या विरुद्ध निर्णय दिला असून या निर्णयामुळे…

अतिरिक्त दरांच्या आधारे देयक आकारणी केलेल्या करोना रुग्णांना अतिरिक्त रकमेचा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

‘स्वच्छ पालघर, सुंदर पालघर‘ चा नारा देणाऱ्या पालघर नगर परिषद हद्दीत दररोज दहा टन ओला कचरा गोळा होत असताना गेल्या…

डिसेंबर महिना उलटत आला तरी सूर्या उजवा आणि डावा तीर कालव्यांना पाणी सोडण्यात दिरंगाई होत असल्याने डहाणू, पालघर, विक्रमगड येथील…