करोनाच्या महामारीच्या रूपानं अनेक दशकातील सर्वात मोठं संकट जगासमोर आलं आणि अवघं जग ठप्प झालं. २०१९ ला चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर जगभर पसरला. जगभरातील एकेक देशांमध्ये लॉकडाऊन लागायला सुरुवात झाली.भारतातही लॉकडाऊनच्या आधीची पायरी ही जनता कर्फ्युला आहे. या कर्फ्यूला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात भारतामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या, देशातल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…