
केंद्रात मोठे संख्याबळ नसले तरी सत्ता काय असते हे शरद पवार यांनी दाखवून दिले आणि नेमके तेच उद्धव ठाकरे यांना…

केंद्रात मोठे संख्याबळ नसले तरी सत्ता काय असते हे शरद पवार यांनी दाखवून दिले आणि नेमके तेच उद्धव ठाकरे यांना…

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांत ‘भाजप-काँग्रेस युती’ची चर्चा झाली, पण अशा आघाडय़ा स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी आहेत आणि होत्या.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील कुरबुरी व टोलेबाजीची मजल आता मुंबई भाजपच्या अध्यक्षांना अप्रत्यक्षपणे पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा देण्यापर्यंत गेलेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार प्रस्थापित झाल्यानंतर आठ महिने उलटत असताना गटबाजी, शीतयुद्ध यांनाही तोंड फुटले

‘यात नियमांचे उल्लंघन कुठे झाले आहे?’ हा प्रश्न म्हणजे आरोपांच्या माऱ्यातून बचाव करण्याचा एक प्रयत्न असू शकतो,

मुख्यमंत्र्यांचा पुढाकार असल्याखेरीज दुष्काळ निवारणासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांना आकार येत नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.

शेतीचा व्यवसाय आतबट्टय़ाचा ठरत असतानाच ऊस आणि साखरेच्या दरावरून गेले काही महिने राजकारण करण्यात येत आहे.

केंद्र व राज्यात सत्तेविना असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन पहिल्यांदाच साजरा होत आहे, तोही बिहारमध्ये.

विदर्भ राज्यनिर्मितीचा मुद्दा पक्षापुढे नसल्याचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केल्यावर, विदर्भाची प्रतिक्रिया भाजपमध्ये अडवाणीपर्व असते तर गडकरी व…

गेल्या दशकभरात, सन २००६ व २००७ च्या तुलनेत कर्ज व नापिकीमुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले, असे सांगणारी सर्वेक्षणे प्रशासनाने केलेली…
एमआयएम हा मुस्लिमांचे हितरक्षण करणारा पक्ष, दलितांच्या साथीने औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत उतरला आणि आधीच या शहरात हिंदू आणि मुस्लिम संघटनांनी…
विद्यार्थी चळवळीत असल्यापासून शिक्षणविषयक प्रश्नांचा विचार आस्थेवाईकपणे करण्याबाबत विनोद तावडे यांची ख्याती आहे. या