पक्षाची ताकद वाढविण्याकरिता राष्ट्रवादीची नेतेमंडळी विविध प्रयोग करतात. पण २००४च्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फार वाढ कधीच…
Page 27 of सह्याद्रीचे वारे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधली ‘मैत्रीपूर्ण’ स्पर्धा कुरघोडीच्या थराला जाते त्यामागे केवळ राज्यापुरते राजकारण नाही.. या कुरघोडय़ांच्या राजकारणाचे धागे…
दुष्काळ म्हणजे काय? तर प्रश्नाच्या गाळात रुतलेली मानसिकता. दररोज त्याच त्या मागण्यांची पत्रके. त्यासाठी होणारी फुटकळ आंदोलने. जनावरांना चारा देतानाची…
राज्याच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपये कर्जाद्वारे उभारायचे आणि दुसरीकडे २५ हजार कोटी रुपये केवळ आजवर घेतलेल्या कर्जाचे व्याज म्हणून…
निवडणूक २०१४ मध्ये होणार असली तरी तिचे रागरंग आतापासून दिसू लागलेले आहेत. आघाडी कायम ठेवण्याची किंवा महायुतीची चर्चा जाहीरपणे करायची…
दुष्काळाचे गांभीर्य राजकीय नेत्यांना समजते की नाही, असा प्रश्न पडण्याची वेळ अनेकांनी अनेकदा आणली आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची…

रस्ते वा पाटबंधारे या कामांचे ठेकेदार किंवा बिल्डरांवर मेहेरनजर, सरकारी भूखंडांचे वाटप यांमध्ये राज्य सरकार आपल्याच पैशाचे कसे नुकसान करून…

मुंबईत कुल्र्याच्या नेहरूनगर पोलीस ठाण्यातील ३६ पोलिसांवर एका ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे तडकाफडकी निलंबनाची कारवाई गृहमंत्र्यांनी केली. राजकीय इच्छाशक्ती असल्यास पोलिसांच्या लाचखोरीला…

आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर मराठा समाजासाठी सरकारी नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण असले पाहिजे, अशी मागणी जोर धरत असल्याचे चित्र मुंबईतील ‘सर्वपक्षीय…

देशात सर्वाधिक महसूल मिळवून देणारे राज्य, म्हणून महाराष्ट्राचा निधी मिळविण्यात तरी दबदबा निर्माण व्हायला पाहिजे होता. पण दुष्काळी उपाययोजनांसाठीदेखील शरद…

मूळ कथानकातून अनेक उपकथानके निघावीत, तसे काहीसे वरळीत एका पोलीस अधिकाऱ्याने एक वाहन अडवल्यानंतर घडत गेले. विधिमंडळाच्या ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात…

पाणी, चारा यावरच पुढील तीन महिन्यांत दीड ते दोन हजार कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. दुष्काळ किंवा पूरग्रस्तांना मदत देण्यास…