

क्वांटम प्रणालीने सध्याच्या डिजिटल प्रणालीला बिनकामाची, निष्प्रभ करून टाकण्याचा काळ अद्याप किमान २५ वर्षे दूर आहे! पण मधल्या काळात केवळ…
प्रदूषके रोखण्याची गरज असूनही ८० टक्के वीज प्रकल्पांना सल्फर नियंत्रण यंत्रणा बसवण्यातून सूट दिली जात असेल तर सरकारच्या हेतूविषयी शंका…
प्रत्येक काळ हा तत्कालीन समाजमानसावर प्रगतीच्या पाऊलखुणा उमटवत असतो. विसावे शतक हे भारतावरील ब्रिटिश राजवटीचे होते.
सात दशकांची प्रदीर्घ कारकीर्द; कन्नड, तेलुगु, तमिळ आणि हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपट क्षेत्रांत लीलया संचार, २०० हून अधिक चित्रपटांत अभिनय,…
संघ-भाजपच्या गेल्या दहा वर्षांतील सततच्या धर्मवादी राजकारणाने आपल्या देशाला ग्लानी आली आहे आणि ही ग्लानी देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी चांगली नाही.
‘‘प्राथमिक’तेचे प्रेम!’ हा अग्रलेख (१५ जुलै) वाचला. तथाकथित ‘प्राथमिक अहवाला’त अनेक मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतात. वैमानिकांच्या निर्णय प्रक्रियेत झालेल्या चुकांकडे बोट…
एअर-इंडिया विमान अपघाताचा तपास सध्या एका स्विच भोवती फिरत आहे, नेमकी कारणे पुढे स्पष्ट होतीलच, पण सुरक्षा उपायांविषयीची निष्काळजी सार्वत्रिक…
इस्रायलच्या प्रस्तावाला सध्या जगाचीही मूक संमती दिसते...
एखाद्या आंदोलनापायी राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याची किंवा प्रतिबंधक कारवाई म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.
कोणताही शासकीय निर्णय हा एका समाजापुरता असू शकत नाही. गोवंश हत्याबंदीचा फटका फक्त कुरेशांना बसलेला नाही. कुरेशांच्या ‘बंद’मुळे नुकसान अन्य…
अहमदाबादचा विमान अपघात उत्पादनातील त्रुटी, दोष आदींपायी झाल्याच्या निष्कर्षाने ‘बोइंग’चे कंबरडे मोडेल; तसे होऊ नये यासाठी आटापिटा होईलच...