

‘भारतीय न्याय संहिता’ १ जुलै २०२४ पासून लागू झाली. त्यातच नक्षलवादाविरोधात योग्य तरतुदी केल्या असत्या, तर आता जनसुरक्षा विधेयकाची गरज…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष संघटनेत अखेर भाकरी फिरवली. सात वर्षे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले माजी मंत्री जयंत पाटील यांच्या जागी…
आर. ओ. कॅनमधून विकले जाणारे पाणी कायद्यांतर्गत येत नाही असे एफडीएचे म्हणणे असेल तर मग आर. ओ. व्यावसायिकांनी उद्या या…
बेझोस आणि मस्क यांच्या कंपन्या सुरक्षितपणे अवकाशयात्रा घडवू लागलेल्या असताना आपणास अवकाशयात्रा प्रगतीचा वेग वाढवावा लागणार; हे निश्चित.
‘मौज’ साप्ताहिक, मुंबईच्या ९ फेब्रुवारी, १९४९ च्या अंकात प्रसिद्ध समाजवादी पुढारी ना. ग. गोरे यांचे महाराष्ट्रातील विचारवंतांस ‘अनावृत पत्र’ प्रसिद्ध झाले…
नुसता निषेध नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच सरकारचा त्रिवार निषेध! या देशातल्या नागरिकांनी काय खावे व काय प्यावे या…
बडोदा, तंजावूर, इंदूर, ग्वाल्हेर, झाशीत मराठी मंडळी स्थानिक भाषकांबरोबर ताठ मानेने नांदतात, तसेच आपणही मुंबईत परभाषकांबरोबर गुण्यागोविंदाने राहू या...
‘प्रतिष्ठितांची फुप्फुसे!’ (१६ जुलै) हा अग्रलेख वाचला. राजकीय इच्छाशक्ती ही केवळ उद्याोगाभिमुख असते.
आधी निसर्गाच्या व्यवस्थेत अनन्वित ढवळाढवळ करायची आणि मग नुकसान झाले की निसर्गालाच दोष द्यायचा, हे योग्य नाही.
खरिपाच्या पेरणीचा काळ (जून–जुलै) सुरू असताना, डीएपी आणि विशेष खतांची टंचाई भारतीय शेतकऱ्यांना चांगलंच अडचणीत आणणारी ठरत आहे. सत्ताधाऱ्यांनी आत्मनिर्भरतेचं…
कुणा वजाहत खान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनिर्बंध नको’ असे १४ जुलै रोजी म्हणाले, हे वाचून अनेकांना प्रश्न पडला…