

लुथरनं धर्मसत्तेची मध्यस्थी नाकारून ‘व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धी’ला आधार मानलं; तर राब्लेनं लोकांच्या भाषेला, ज्ञानोत्सवासह इंद्रियोत्सवाला, हसण्यालाही महत्त्व दिलं...
‘प्राध्यापक सी. एम. नईम यांचे अमेरिकेत १० जुलै रोजी निधन’ असे वृत्त भारतातील इंग्रजी दैनिकांनी दिले, परंतु प्रा. नईम यांची महत्ता…
भारताची राज्यघटना तयार आणि अंगीकृत केली जाऊन २६ जानेवारी, १९५० रोजी भारतीय गणराज्य प्रजासत्ताक प्रत्यक्षात आले; त्यानंतर १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारतातली…
इंदिरा गांधी यांस ‘जनसुरक्षा कायद्या’ची कल्पना सुचती तर, जयप्रकाश नारायण सरकारी आदेश न पाळण्याचे आवाहन करूच शकले नसते...
सरसंघचालक मोहन भागवत यांनी ७५ वर्षे आणि राजकारणातून निवृत्ती यांविषयी केलेल्या विधानांमुळे आता मोदींचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात…
देशात काँग्रेसची सत्ता असलेली कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश ही ईनमिन तीन राज्ये. यापैकी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार आमदारांच्या बंडानंतरही…
‘गणेशोत्सव आता राज्य महोत्सव- सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची घोषणा’ हे वृत्त (लोकसत्ता ११ जुलै) वाचले. सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य महोत्सवाचा…
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, २०२९ मधील लोकसभा-विधानसभा निवडणुका, भाजपची स्वबळावर…
संघ न बोलता काम करत असतो. साध्या भाषेत या प्रवृत्तीला आतल्या गाठीचा असं म्हणतात. त्यामुळं संघाच्या नेत्याला जाहीरपणे कुठलेही प्रश्न विचारा,…
आपल्याला देशाची बांधणी करावीच लागेल. आणि सार्वजनिक मालमत्ता म्हणजेच रस्ते, पूल, रेल्वे, विमानतळ, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि कार्यालयांच्या इमारती इत्यादींची…
पंढरीच्या वारीची परंपरा उज्ज्वल आहेच पण ही परंपरा आठवून पाहाताना आज ती केवळ संख्येनेच वाढते आहे का, याचाही विचार व्हायला…