

सोनम वांगचुक यांच्या अटकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चुकीचा संदेश जाऊ शकतो हे जितके खरे तितकेच केवळ भाजपविरोध म्हणून या मुद्द्याकडे पाहणे…
त्यानुसार हे वर्ष (१९५६) लोकमान्य टिळक जन्मशताब्दीचे होते, म्हणून कोल्हापूर काँग्रेस कमिटीने हे विशेष व्याख्यान योजले होते.
केशकर्तन हा निव्वळ व्यवसाय नाही ती अनेकांचे व्यक्तिमत्त्व घडवणारी कला आहे, हे ज्या कुटुंबाने फार लवकर ओळखले त्या कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीचा…
‘चषकातील वादळ!’ (लोकसत्ता- ३० सप्टेंबर) हे वार्तांकन वाचले. ‘टी-ट्वेंटी एशिया कप’मध्ये खिलाडू वृत्तीऐवजी जे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले ते खेळाला हानीकारक…
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांच्या फेरतपासणीची राबविण्यात येणारी मोहीम वादग्रस्त ठरली.
सत्याचा, अहिंसेचा आग्रह, आतल्या आवाजावर विश्वास ही डिजिटायझेशनच्या, अल्गोरिदमिक जगात अनाकलनीय वाटू शकेल अशी भाषा करणारे गांधीजी आजही कालसुसंगत आहेत…
पॅलेस्टिनींचे शिरकाण नेतान्याहू यांस असेच अबाधित सुरू ठेवू देणे सर्वार्थाने अयोग्य; त्यामुळेच करार करणाऱ्या व्यक्ती कोण हे न पाहता या…
ट्रम्प यांचे हास्यास्पद दावे केवळ परदेशात अमेरिकेची विश्वासार्हता कमी करत नाहीत तर ते खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयासांना दुय्यम…
बंजारांना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवून देण्याचे प्रयत्न याआधीही झाले आहेत, पण अद्याप यश का आले नाही, याविषयी...
आसाम विधानसभा निवडणूक पुढील वर्षाच्या सुरुवातीस होणार म्हणून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असतानाच, बोडोलॅण्ड प्रादेशिक परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचे…
आदिवासींच्या जमिनी बिगरआदिवासींना भाडेतत्त्वावर घेता याव्यात, यासाठी राज्य सरकार लवकरच कायदा आणणार आहे... पण हा कायदा खरोखरच आदिवासींना उपकारक ठरेल…