

कोणताही शासकीय निर्णय हा एका समाजापुरता असू शकत नाही. गोवंश हत्याबंदीचा फटका फक्त कुरेशांना बसलेला नाही. कुरेशांच्या ‘बंद’मुळे नुकसान अन्य…
अहमदाबादचा विमान अपघात उत्पादनातील त्रुटी, दोष आदींपायी झाल्याच्या निष्कर्षाने ‘बोइंग’चे कंबरडे मोडेल; तसे होऊ नये यासाठी आटापिटा होईलच...
जॉर्ज ऑर्वेलची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. तिचे नाव आहे ‘नाइंटीन एटीफोर’ (१९८४); पण ती प्रकाशित झाली होती. मात्र, १९४९ ला. ती…
‘माय लॉर्ड, माझ्यासाठी सर्वोच्च असलेल्या या जनतेच्या न्यायालयात खुशमस्करी करून पद मिळवले असा जो आरोप ठेवण्यात आलाय त्याचे खंडन करण्यासाठी…
‘जनसुरक्षा कायद्या’च्या अंमलबजावणीत पारदर्शकता, न्यायसंगतता व लोकसहभाग यांचे भान राखले गेल्यास तो महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीय स्थैर्यासाठी महत्त्वाचा ठरेल...
‘सिर्फ कफन बदला है!’ हा अग्रलेख (१४ जुलै) वाचला. फडणवीस आणि त्यांची प्रभावळ यांच्या दृष्टिकोनातून जे संविधान दिंडीत सहभागी होतात ते,…
कोणताही शासकीय निर्णय हा एका समाजापुरता असू शकत नाही. गोवंश हत्याबंदीचा फटका फक्त कुरेशांना बसलेला नाही; तसेच कुरेशांच्या ‘बंद’ मुळे…
लुथरनं धर्मसत्तेची मध्यस्थी नाकारून ‘व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धी’ला आधार मानलं; तर राब्लेनं लोकांच्या भाषेला, ज्ञानोत्सवासह इंद्रियोत्सवाला, हसण्यालाही महत्त्व दिलं...
‘प्राध्यापक सी. एम. नईम यांचे अमेरिकेत १० जुलै रोजी निधन’ असे वृत्त भारतातील इंग्रजी दैनिकांनी दिले, परंतु प्रा. नईम यांची महत्ता…
भारताची राज्यघटना तयार आणि अंगीकृत केली जाऊन २६ जानेवारी, १९५० रोजी भारतीय गणराज्य प्रजासत्ताक प्रत्यक्षात आले; त्यानंतर १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारतातली…
इंदिरा गांधी यांस ‘जनसुरक्षा कायद्या’ची कल्पना सुचती तर, जयप्रकाश नारायण सरकारी आदेश न पाळण्याचे आवाहन करूच शकले नसते...