

भारत आणि पाकिस्तानला आपले द्विपक्षीय प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थीची गरज असल्याचा काही देशांचा (गैर)समज झाला आहे. त्याने पाकिस्तानचे काहीही बिघडत नाही.…
शस्त्र हेच सर्वोच्च साधन यावर कमालीची श्रद्धा असलेल्या नक्षलींचे हे अगतिक होत जाणे, हिंसा हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर असू शकत…
तसे त्यांचे नाव दयानंद बांदोडकर; पण गोव्यात नि परिचितांत ते भाऊसाहेब बांदोडकर म्हणूनच ओळखले जात. तर्कतीर्थांचा नि त्यांचा सहवास, परिचय १९३६…
मलूर रामसामी (एम. आर.) श्रीनिवासन यांच्या निधनाने होमी भाभांबरोबर काम केलेल्या अणुशास्त्रज्ञांच्या पिढीतील महत्त्वाचा दुवा निखळला.
‘काळाच्या मोठ्या पटावरून ओघळलेल्या काही क्षणांमध्ये घेतलेले काही श्वास एवढंच तर असतं आपल्यासारख्या सामान्य माणसांचं आयुष्य! त्यात परत फुरसत काढून स्वस्थ…
‘पाऊस कधीचा पडतो!’ हा अग्रलेख वाचला. अर्थसंकल्प येऊ घातला असेल वा सादर केला गेला असेल तर मथळे वा बातम्या काय असणार,…
देशाचं रक्षण करणाऱ्या महिलेला दहशतवाद्यांची बहीण म्हटलं तरी चालेल, पण सरकार मुस्लीमद्वेष्टं आहे, असं सुचवणंही तुरुंगवासाला कारणीभूत ठरू शकतं... हरियाणातील…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आपण राजनैतिक आणि सामरिक भूमिकांमध्ये किती आणि काय बदल करणे अपेक्षित आहे आणि ते का, हे सांगणारा लेख...
व्यापार बोलणी फिसकटण्याच्या, चर्चेत अडकून राहण्याच्या किंवा तपशिलाच्या अभावी निव्वळ वरकरणी साजरी केल्या जाण्याच्या सध्याच्या युगात युरोपीय समुदाय आणि ब्रिटन यांनी…
आधुनिक शस्त्रास्त्रांचे काम फक्त युद्ध जिंकणे नसून त्याद्वारे राज्यव्यवस्थेला आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यास आणि प्रतिस्पर्ध्यावर जरब बसवण्यास मदत होते. तंत्रज्ञान…
हवामान बदल हा नगरनियोजनाचा अविभाज्य भाग कधीच व्हायला हवा होता. तसे न केल्याने काय होते हे मेमधल्या पावसाने दाखवून दिले...