
२५६. अक्षर संगम..
या चार मित्रांची वाटचाल अद्याप सुरूच आहे. या अभंगधारेचा प्रवाह मात्र भावसागराला जाऊन मिळाला आहे..

२५५. अक्षरभेट – ३
कर्मेद्रचं पत्र अर्ध वाचून झालं तोच सेवाराम रिकामा ग्लास न्यायला आल्यानं थोडा व्यत्यय आला खरा.

२५४. अक्षरभेट – २
ज्ञानेंद्र आणि योगेंद्र या दोघांचा मजकूर वाचून झाल्यावर डॉक्टर नरेंद्र अंमळ थांबले.

२५२. मागणं..
ब्रह्मभावात स्थिर व्हायचं असेल, तर श्रीसद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असं अचलानंद दादा म्हणाले.

२५१. जीर्णोद्धार
बुवांनी केलेला ऊहापोह हृदयेंद्रच्या मनाला भिडला. योगेंद्रही त्याच्याशी सहमत होत म्हणाला..

– २५०. चार चरणांची स्थिती!
समुद्रकिनारी फेरफटका मारून आणि मग न्याहरी करून सर्व जण दिवाणखान्यात स्थिरस्थावर झाले होते.

२४९. सरले ते अवचित स्मरले..
अभंगाच्या चर्चेची अखेर जवळ आल्याच्या जाणिवेनं का कोण जाणे, हृदयेंद्र थोडा हळवा झाला..

२४३. जग-ध्यान
हृदयेंद्र - निसर्गदत्त महाराजांची पाश्चात्य साधकांशी झालेली प्रश्नोत्तरं ग्रंथरूपानं उपलब्ध आहेत

२४१. मन गेले ध्यानीं : ७
एकनाथी भागवतात सांगितलेला सगुणातून निराकारात जाण्याचा ध्यानमार्ग विठ्ठल बुवा उलगडून सांगत होते.

२४०. मन गेले ध्यानीं : ६
सद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले.

२३९. मन गेले ध्यानीं : ५
मुळात मन मावळणं, म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्या! जन्मापासून हे मन देहबुद्धीनं व्यापलेलं आहे.

२३६. मन गेले ध्यानीं : २
अज्ञानाची पट्टी बांधूनच तर आपण जगत आहोत, ती पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहू लागलं पाहिजे

२३५. मन गेले ध्यानीं : १
प्रभू रामचंद्रच त्यांचे सद्गुरू होते आणि रामाशिवाय त्यांच्या अंत:करणाला दुसरा काहीच विषय नव्हता.

२३४. ध्यानमूलं!
भगवंताचं ध्यान साधणं काही सोपं नाही, असं बुवा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रच्या मनात गुरूगीतेतले श्लोक आले