

भारतीयांच्या ‘खासगीपणाच्या हक्का’वर या कायद्याचे अनिष्ट परिणाम होतीलच, पण समाजमाध्यमांसह कुठेही पाळत ठेवण्याची मुभा प्राप्तिकर अधिकाऱ्यांना मिळणार असल्याने लोकांच्या मत-स्वातंत्र्यावर…
स्थलांतरित विरुद्ध भूमिपुत्र हा संघर्ष मानवी इतिहासात संचार, औद्याोगिक आणि वैज्ञानिक क्रांतीइतकाच जुना आहे. जगात ज्या समूहांची प्रगती झाली किंवा मध्ययुगीन…
‘विकास’ हाच मणिपूरच्या समस्येवर उपाय, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी या अस्वस्थ राज्यास दिलेल्या भेटीतून जरूर दिसला; पण ‘विकासा’च्या या…
‘गिरगावचा साहित्य संघ मराठी राहणार का?’ असा प्रश्न ‘लोकसत्ता’ने रविवारच्या अंकात विचारला. त्यास पार्श्वभूमी आहे ती संघाच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकांची.
साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांनी तत्कालीन औरंगाबाद आकाशवाणी केंद्रासाठी ३ फेब्रुवारी, १९८५ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…
‘या देशातले तरुण विरोधी पक्षनेत्यांच्या देशविरोधी कारवाया, परिवारवाद, भ्रष्टाचार, खंडणीखोरी व संपत्तीसंचयाला वैतागले आहेत.
महाराष्ट्र शासन पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख काम करत आहे. महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असलेला विभाग…
‘...कोठे तरी रमला!’ हे संपादकीय (१५ सप्टेंबर) वाचले. देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत मोठमोठ्या घोषणा होत असल्या, तरी त्या घोषणांचा ठसा सर्वसामान्यांच्या दैनंदिन…
रस्त्यांच्या दुर्दशेमागील भ्रष्टाचार हे उघडे गुपित आहेच, त्यावर आता कुणी आंदोलनेही करत नाही... पण नागरिकांना सुरक्षित जगण्याच्या हक्कापासून वंचित राहावे…
इस्रायल आणि पॅलेस्टाइन अशा दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या अस्तित्वाचा द्विराष्ट्रवाद सिद्धान्त भारताने सुरुवातीपासूनच स्वीकारलेला आहे.
ठाकरे गटाबाबत होणाऱ्या चर्चेमागे फडणवीस यांनी शिंदे गटाची केलेली कोंडी हे प्रमुख कारण आहे; तर शरद पवार गटाबद्दल होणारी चर्चा…