



आपण जिथे जन्मलोवाढलोराहिलो त्या प्रदेशाचा आपल्या जडणघडणीत वाटा किती आणि ऐच्छिक वा अपरिहार्य / सक्तीच्या स्थलांतरामुळे त्यात संभवणारे बदल किती,…

नकाशा म्हटला की त्रिमित नाही तर द्विमित आकृती डोळ्यांसमोर येते. पण या अथांग अंतराळात सूर्य-चंद्रादिक ज्या मार्गावरून भ्रमण करतात त्या…

‘डॉक्टर जाते जिवानिशी...’ (७ नोव्हेंबर) या अग्रलेखात सुरुवातीलाच पारदर्शीपणा हवा पण त्याचीच नेमकी बोंब असे म्हटले ते वास्तवच.

रवींद्रनाथांनीच स्वत:च्या कवितेचं इंग्रजीकरण केल्यामुळे ही कविता आपल्याला माहीत असते; पण मुक्त ज्ञान, संकुचित दुभंगांचा स्पर्श नसलेला समाज हे आपल्याला…

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये असलेली तरल, पुसट रेषा आपण कधी ओलांडली हे भल्याभल्यांना कळत नाही, याची उदाहरणे कितीतरी...

बांगलादेश सोडताना शेख हसीना यांची मन:स्थिती कशी होती, त्यांनी काय प्रयत्न केले याची बाजू मांडणारे हे पुस्तक, त्यांना भारताने आश्रय…

माझ्या दृष्टीने ‘बदल’ म्हणजे सरकारमध्ये बदल. तो बिहारसाठीच नाही तर देशासाठीही अत्यंत गरजेचा आहे. याच बदलासाठी मी प्रचार करत होतो.…

सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक आयोगाने निष्पक्ष असणे ही पहिली अट. दिवसागणिक चव्हाट्यावर येत असलेले मतदार याद्यांतील अक्षम्य घोळ पाहता, ही अट…

‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त आज, ७ नोव्हेंबरपासून केंद्र सरकारने देशव्यापी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.…

महाराष्ट्र, कर्नाटकपाठोपाठ हरियाणामध्ये मतचोरी झाल्याचा आरोप करीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपला पुन्हा एकदा लक्ष्य केले…

‘शिवसेना कुणाची?’ या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १२ नोव्हेंबर २०२५ रोजी निश्चित केली आहे. त्या दिवशी काय काय घडू शकते?