

सेमीकंडक्टर चिपसाठी अन्य देशांवर अवलंबून असलेल्या भारतात आता १० चिप- कारखाने सुरू होत असून वर्षभरात आपल्या देशात चिप-उत्पादन सुरू होईल.…
सध्या कापसाला भाव आहे साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल. नवा कापूस येईल तेव्हा तो सहा हजारांच्या आसपास असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे.
लोकांनी सर्वसामान्यांचे नेतृत्व, कधीच मॅनेज न होणारे नेतृत्व अशा भावनेमुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सर्वांत जास्त विश्वास ठेवला.
मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या ‘लीग ऑफ काँग्रेसमन’ची स्थापना मार्च, १९३९ मध्ये त्रिपुरी अधिवेशनात झाली होती.
वडील अरविंद रणजीपटू असल्यामुळे चेतेश्वरला घरातूनच क्रिकेटचे धडे मिळाले. धावांचा रतीब घालणे लहानपणापासूनच मुरले होते.
दरवर्षी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणारा ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह’ हा केवळ एक सरकारी उपक्रम नसून, एक…
मराठा समाजाच्या २०१६ मधील मूक मोर्चानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला मिळाला होता. निवडणुकीच्या तात्कालिक राजकारणासाठी हे…
मोदींनंतर कोण, याचा विचार संघात केला जात नसेल, असे नाही. पण संघाला अपेक्षित असलेला भारत साकारायचा असेल तर केंद्रात भाजपची…
वेर्नर हर्त्झॉग यांची कारकीर्द या प्रशंसेला शोभणारीच आहे. कथेतर चित्रपट (हे सारेच लघुपट नाहीत किंवा माहितीपट/अनुबोधपटही नाहीत) हे त्यांचे खरे…
या भाषणात तर्कतीर्थ म्हणतात : भारतीय राष्ट्रीयता ही संकल्पना सर्वधर्मसमन्वय, इहवादी समाजपरिवर्तन, मूलभूत मानवाधिकार, सामाजिक न्याय, आर्थिक समानता व मतस्वातंत्र्य…
ट्रम्प यांच्या जाचक टॅरिफची चाहूल लागल्यामुळे निर्यातदारांनी अधिकाधिक माल अमेरिकेला पोहोचवण्याची व्यवस्था केली.