
अभ्यास, नोकरीच्या स्पर्धेत धावणाऱ्या युवकांना आयुष्याच्या मूलभूत प्रश्नांवर विचार करण्यासाठी उसंत मिळेनाशी झाली आहे..

अभ्यास, नोकरीच्या स्पर्धेत धावणाऱ्या युवकांना आयुष्याच्या मूलभूत प्रश्नांवर विचार करण्यासाठी उसंत मिळेनाशी झाली आहे..

अमूलने कर्नाटकच्या बाजारपेठेत यापूर्वीच प्रवेश केला असला तरी अमूलला दूध विक्रीपेक्षा दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीत नेहमीच अधिक रस राहिला आहे.

काही हताश लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावरचा वाढता दर्जा पाहिल्यावर खवखव होते.

आयुष्यात पाच वेळा बाळंत होण्याची क्षमता आणखी कशी वाढवता येईल यावर बराच काथ्याकूट झाला.

ग्रामजयंतीचे विचारपुष्प गुंफताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, सहकार्याशिवाय ग्रामविकास अशक्य आहे

सध्या एकीकडे देशातील लोकशाही, धार्मिक सौहार्द धोक्यात आले आहे तर दुसरीकडे कमालीची आर्थिक विषमता निर्माण झाली आहे.

एरवीही प्रथिनांची भलामण सुरू असते. किती तथ्य असतं त्यात?आहारात पिष्ट- प्रथिन- स्निग्ध- क्षार-जीवनसत्त्व-पाणी हे घटक ठरावीक प्रमाणात असायलाच हवेत. शरीराची…

कर्नाटकमध्ये काँग्रेसला अजूनही जिथे-जिथे ‘अॅडव्हान्टेज’ आहे, तिथे पुढील महिनाभर इकडेतिकडे न भटकता फक्त स्थानिक प्रश्नांवर प्रचार केला तर भाजपला पराभूत…

भूतान-चीन संबंधांविषयी भूतानच्या पंतप्रधानांनीच मध्यंतरी केलेल्या काही विधानांमुळे भारतातील राजनैतिक आणि विश्लेषक वर्तुळांमध्ये अस्वस्थता पसरणे, हे आपल्या या चिमुकल्या शेजाऱ्याविषयीच्या…

‘त्यांच्या हातातला कोयता जाऊन ‘कटर’ येईल का?’ (रविवार विशेष- ९ एप्रिल) हा मिलिंद बेंबळकर यांचा लेख वाचला.

‘युद्ध नव्हे, कायदा हाच आंतरराष्ट्रीय झगडे सोडवण्याचा मार्ग असू शकतो’ हे बेंजामिन बी. फेरेन्झ ऊर्फ बेन फेरेन्झ यांनी वयाच्या ९६…

नवा समृद्ध भारत निर्माण करण्याचे ध्येय ज्या काळात अनेकांचे होते त्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, या ध्येयात मानवी स्वभावामुळे, संघटनात्मक…