

नऊ देशांनी स्वत:ला मलेरियामुक्त घोषित केले आहेच, पण अद्याप ४६ बाकी आहेत... मग कसे गाठणार उद्दिष्ट?
उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्यमुनींनी शिक्षणाबद्दल लिहिले आहे की, मातृमान, पितृमान, आचार्यवान इत्यादींपासून मिळेल तितके शिक्षण घ्यावे, ते फाटकांनी घेतले.
तेल उत्पादक देशांनी एकत्र येत २० व्या शतकाचा उत्तरार्ध आपल्या राजकारणाने गाजवला होता. येणाऱ्या काळात ती भूमिका चिप उत्पादक देश…
नदीपात्रे, फ्लेमिंगोंची वसतिस्थाने, मिठागरे... हे सारे या ‘बिल्डरकेंद्री’ विकासासाठी देणारी शहरे एखाद्या मोठ्या पावसाने घायकुतीला येणारच...
जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या दोन जागा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रिक्त आहेत.
२८ मे हा दिवस जगभर ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ तसेच ‘महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त
तीर्थस्थळांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्याआधी त्या तीर्थस्थळांमध्ये भक्तांना मिळणारी वर्तणूक, आर्थिक व्यवहार तसेच परिसराच्या विकासाबाबत वाद…
भारतात गणिताच्या उच्च अध्ययन आणि संशोधनासाठी भारतीयांनी स्थापन केलेले पहिले केंद्र पंजाब विद्यापीठात आहे. हे केंद्र रामप्रकाश बंबा यांनी एच. आर.…
पाकिस्तानमधील तिचा रेल्वेप्रवासाचा व्हिडिओ तर तुफान व्हायरल झाला होता. तिचे बोलणे किंवा ती ज्या लोकांच्या मुलाखती घेत होती ते पाहून…
पाकिस्तानसारख्या कमकुवत देशाशी आपण शस्त्रसंधी का केला, हे विचारणेही जणू गुन्हा ठरते आहे... प्रचारकी ‘मीडिया’, गेल्या काही दशकांपासून कालवला जाणारा…
वि. का. राजवाडे यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील वडगाव येथे, तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. जानेवारी, १८८२ मध्ये…