

‘वेव्ह्ज - २०२५’ अर्थात ‘वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेन्मेंट समिट’ ही चार दिवसांची महापरिषद नुकतीच मुंबईत पार पडली. तीत लाखोंचे करार…
ऊर्जा ही बहुमुखी असावी लागते. तिची निर्मिती विविधतेतून झालेली असेल तरच ती स्थिर असते. इतरांच्या चुकांतून आपण काही शिकणार का?
संघमित्रा गाडेकर कुणाच्या कोण होत्या, याबद्दल बरेच काही सांगता येईल. गांधीवादी कार्यकर्ते नारायण देसाई यांच्या त्या कन्या, म्हणजे गांधीजींचे स्वीय सचिव…
राहुल गांधी व खरगेंचे आदेश मानणारे नेते-कार्यकर्ते पक्षात असायला हवेत अशी अपेक्षा या दोन्ही नेत्यांनी बाळगली तर चुकीचे नव्हे. पण,…
अनुबंध शब्दाचे अनेक अर्थ असले तरी व्यक्तिसंबंधांच्या अंगाने वर्तमानात या शब्दाचे वाढते महत्त्व दिसून येते. ‘मॅन इज नोन बाय द कंपनी…
अकराव्या शतकात साक्षात सम्राटाला नमवून कॅथोलिक चर्च सर्वव्यापी सत्ता म्हणून उदयास आलं; पण हे सर्वव्यापी ‘ख्रिस्ती वास्तव’ अस्तित्वात येण्यासाठी शतकांचा प्रवास…
पहलगाम घटनेने देश प्रथमच एका विचित्र परिस्थितीत सापडला आहे. ती परिस्थिती म्हणजे- संपूर्ण देश एकसंध होऊन सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा…
सिंधू खोऱ्यातील पाणी वाटपावरील समस्यांचे ‘समाधान’ म्हणून १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार भारत-पाकिस्तानमध्ये करण्यात आला होता. पण तोच…
या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांचे दु:ख प्रत्येक भारतीय माणसाला आपलेच दु:ख वाटते आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाचे रक्त…
महाराष्ट्राने अग्रगण्य तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी डिजिटल शिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा अशा प्रकारचा देशातला पहिलाच उपक्रम आहे.
देशातील लोकसंख्येच्या १० टक्के असलेल्या भटक्या, अर्ध भटक्या आणि विमुक्त विद्यार्थ्यांना सरकारकडून जेमतेम सहा ‘राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती’ दिल्या जातात.