

१८ जुलै या दिवशी अण्णा भाऊंनी आपला देह ठेवला असला, तरी त्यांची विचारसंपदा आणि संघर्षशील लेखणी काळाच्या सीमा ओलांडून आजही…
‘शिक्षण हा व्यवसाय नसून, सामाजिक कार्य आहे,’ असे शालेय शिक्षणमंत्र्यांनीच विधानसभेत सांगितले, हे बरे झाले.
मोफत उपचार आणि औषधांची तरतूद करणारे सरकारचे आरोग्यविषयक कार्यक्रम उपलब्ध असतानाही बहुतांश रुग्ण खासगी आरोग्यसेवेकडे वळतात, असे एका सॅम्पल सर्व्हेमध्ये…
मुंबईतून प्रकाशित होणारे ‘अलका’ मासिक आधी नव कला मंडळ, मुंबई आणि नंतर पॉप्युलर प्रकाशन चालवत असे. मराठी चित्रपट, साहित्य आणि स्त्रियांच्या…
एकट्या अमेरिकेमुळे चीनची निर्यात तब्बल २६ टक्क्यांनी घसरली. पण अमेरिकेचे दरवाजे बंद होत असतानाच अन्य देशांत शिरकाव करून घेतल्याने तो…
आपल्याला जे आवडते त्याची सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही. त्यासाठी वयाची अट तर मुळीच नसते. पंजाबमधील जालंधर येथील शेतकरी कुटुंबातील…
‘नव्याचा लवकर कंटाळा येण्याचा काळ सुरू झाला,’ असे वाक्य स्लोअरने कधी तरी आपल्या रोजदिनीत लिहिले. हे वाक्य लिहिल्यानंतर त्याला जाणवले,…
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचा ‘महाराष्ट्रालाच भाषिक असहिष्णुता का हवी आहे’ हा लेख वाचला. माधव गाडगीळ यांनी दिलेली उदाहरणे त्यांच्याच मांडणीच्या…
‘बिग फोर’ नव्हे तर ‘होम ग्रोन’ असा नवा टप्पा यापुढच्या काळात पहायला मिळणार आहे.
‘भारतीय न्याय संहिता’ १ जुलै २०२४ पासून लागू झाली. त्यातच नक्षलवादाविरोधात योग्य तरतुदी केल्या असत्या, तर आता जनसुरक्षा विधेयकाची गरज…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष संघटनेत अखेर भाकरी फिरवली. सात वर्षे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले माजी मंत्री जयंत पाटील यांच्या जागी…