



नेते सांताक्लॉज होऊन भेटवस्तू वाटत फिरू लागले, हवे ते खा-प्या म्हणू लागले की मतदाराला कळते औट घटकेचा राजा होण्याची वेळ…

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) निवडणूक निकालाची जितकी चर्चा होते तितकी देशातील कुठल्याच विद्यापीठातील निवडणुकांची होत नाही.

अमेरिकेचे डोनाल्डट्रम्प आणि चीनचे क्षी जिनपिंग या दोघा राष्ट्राध्यक्षांची वाटाघाट होऊन काहीएक व्यापारी सामंजस्य गेल्या आठवड्यात प्रस्थापित झाले, तेव्हा ‘कोण…

महासत्ता इत्यादी होऊ पाहणाऱ्या देशाच्या राजधानीतील नागरिक सध्या रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचे आंदोलन कोण्या प्रकल्पाविरोधात नाही. ‘शाहीन बाग’सदृश काही मुद्दे या…

आपल्या या भाषणात तर्कतीर्थांनी सांगितले आहे की, ‘‘बर्ट्रांड रसेल यांनी ‘गूढवाद व तर्क’ (मिस्टिसिझम अँड लॉजिक) या आपल्या निबंधात गूढवादाची…

‘मुले सज्ञान झाल्यावर स्वतंत्रपणे व्यवसाय करतात’ हे अजित पवारांचे वक्तव्य व त्यापाठोपाठ ‘मुले सज्ञान झाली तरी आज्ञाधारक असावीत’ ही नारायण…

भारत जेव्हा सर्वसमावेशक म्हणजे सर्वांना समान संधी देणारे आणि प्रगत-विकसित भविष्य घडवण्याची कल्पना करतो, तेव्हा त्यासाठी सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा आधार…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत नाही कारण हिंदू धर्मही नोंदणीकृत नाही हे मोहन भागवतांचे म्हणणे तार्किकदृष्ट्या हास्यास्पद आहे.

प्रत्येक जखमीसाठी अडीच लाख रु. तर मृतासाठी सहा लाख रुपयांची भरपाई संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्याकडून वसूल करा, असा दंडक…

बिहारमध्ये निकाल ‘एनडीए’च्या बाजूने लागला तर ‘सत्तेविरोधात जनमत तयार झालेही असेल; तरी ‘रेवड्यां’मुळे ते निष्प्रभ ठरू शकते’, या युक्तिवादावर शिक्कामोर्तब…

केंद्रातील मोदी सरकार कोणताही निर्णय घेतल्यावर सहसा माघार घेत नाही. अपवाद भूसंपादन कायदा आणि तीन कृषी कायद्यांचा. तेही निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी…