

गर्दी जिकडे चालली आहे त्या दिशेने धावण्यात शहाणपण नाही. जिथे गर्दी नाही, तिथे जास्त जास्त संधी असतात...
‘अठरावे वर्ष पार करण्यास काही आठवडेच बाकी असलेल्या मुलींनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रेमविवाह तोडण्यासाठी बालविवाहविरोधी कायद्याचा दुरुपयोग होऊ नये’ असे…
... माफी मागावी अशा कृत्यांस जबाबदार असलेले जनतेची माफी मागण्याइतका मनाचा उमदेपणा दाखवतात का, हा खरा प्रश्न...
लोकमान्य टिळक यांच्या जीवन, कार्य, विचार आणि साहित्याचा प्रभाव तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यावर त्यांच्या बालपणापासूनच असल्याचे दिसते.
भाकीत करणे हे गुप्तचर यंत्रणांचे काम आहे की नाही, याविषयी तात्त्विक मतभेद आहेतच- पण हे काम या यंत्रणांचेच मानले तरी,…
राज्य सरकारने जाहीर केलेली एखादी योजना वा मंत्रिमंडळाने घेतलेला एखादा निर्णय हा सामूहिक जबाबदारीचा आविष्कार समजला जातो. त्यामुळे किमान सरकारमध्ये सामील…
मनमोहन सिंग सरकारच्या काळात मोदी काळापेक्षा किती तरी अधिक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमतही त्या सरकारने दाखविली…
नोटाबंदीमुळे दहशतवाद संपुष्टात येईल असे दावे भाजपचे तमाम नेते करत होते. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद संपलेला नाही, हे पुलवामा, पहलगाम हल्ल्यामुळे…
जगात महिला यशाची नवनवी शिखरं गाठत असताना, याच जगातल्या एका देशात महिलांना जगणंच नाकारलं जात आहे. अनन्वित अत्याचारांचा सामना करावा…
‘वेव्ह्ज - २०२५’ अर्थात ‘वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेन्मेंट समिट’ ही चार दिवसांची महापरिषद नुकतीच मुंबईत पार पडली. तीत लाखोंचे करार…
ऊर्जा ही बहुमुखी असावी लागते. तिची निर्मिती विविधतेतून झालेली असेल तरच ती स्थिर असते. इतरांच्या चुकांतून आपण काही शिकणार का?