
लवकरच मागासवर्गीय उमेदवारांना मिळणारे गुण खुल्या गटाच्या बरोबरीला पोहोचतील आणि राखीव जागा रद्दबातल करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा कयास…

लवकरच मागासवर्गीय उमेदवारांना मिळणारे गुण खुल्या गटाच्या बरोबरीला पोहोचतील आणि राखीव जागा रद्दबातल करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा कयास…

‘विद्वेषवृक्षाची विषफळे!’ हा अग्रलेख (१२ नोव्हेंबर) वाचला. या हल्ल्यात एतद्देशीय तरुणांचे सहभागी असणे, ही एक गंभीर बाब आहे. आतापर्यंत भारतात झालेल्या…

समजा ‘केवळ आर्थिक निकषांवर आरक्षण’ दिले गेले तर सध्या शिक्षणसंस्था ज्या जातगटांच्या ताब्यात आहेत त्या आपापल्या जातीतील गरिबाला संधी देतील…

रशिया आणि इस्रायल यांचे सकल देशांतर्गत उत्पादन कमी असले तरी ते अधिक श्रीमंत आहेत. त्यांचे दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेत अनुक्रमे…

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदपथ अतिक्रमणमुक्त करा’ असा आदेश राज्यातील सर्व महानगरपालिकांना देण्याची वेळ राज्य शासनाच्या नगरविकास विभागावर आली आहे.

सध्याच्या काळात प्रात:स्मरणीय झालेली गोष्ट म्हणजे गूगल! या सर्चबारला भेट दिल्याशिवाय दिवस जातो असा माणूस सापडणे विरळाच! मात्र त्या सर्चबारचे तिथे…

राजधानी दिल्लीतील बॉम्बस्फोट हे आपली सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय डोकेदुखी वाढवणारे ठरतात. या स्फोटांमागे निश्चित कोणाचा हात आहे हे लगेच स्पष्ट करण्यात…

‘‘विचार व साहित्य यांचा शाश्वत सहभाव असतो. विचारमूल्याशिवाय साहित्याला स्वत:चे कलात्मक, आनंदमय असे मूल्य आहे. साहित्याचा गाभा विचारापेक्षा भावनाच अधिक असतो,…

एखाद्याच्या निधनानंतर चित्रवाणी वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमे, इंटरनेट-आधारित वृत्तलेख वा मल्लिनाथी-सेवा, हे सारे मिळून आताशा असा काही हलकल्लोळ करतात की, गेलेली व्यक्ती हीच…

‘डोळसांपुढील अंधकार...’ हा ‘लोकसत्ता’मधील अग्रलेख सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतो.

‘‘हवा’घाण हरणे!’ हे संपादकीय वाचले. भारतातील मोठ्या शहरांत प्रदूषण वाढत आहे, त्याला देशाची प्रदूषणविषयक धोरणेच जबाबदार आहेत. जगातील काही विकसित देशांत…

जे निकष पडताळून रँकिंग दिले जाते, त्यातील एकही निकष महाराष्ट्रातील विद्यापीठांत पूर्ण होताना दिसत नाही, तो कसा?