
गेल्या २०० वर्षांमध्ये स्वीडन कोणत्याच सामरिक वा लष्करी आघाडीत एकदाही सहभागी झालेला नव्हता.
गेले दशक काँग्रेससाठी फार आव्हानात्मक राहिलेले आहे. पक्षामागे २० टक्के मतदारांचे पाठबळ कायम असले तरी त्यात वाढ झालेली नाही ही…
आयुर्विमा महामंडळाच्या समभागाचे पहिलेवहिले व्यवहार हे विक्री किमतीपेक्षा कमी रकमेवर सुरू झाले, यात काहीही आश्चर्य नाही.
विनोबांना दिसलेला साम्ययोग नदीप्रमाणे आहे. त्याची वळणे मनोहारी आहेत आणि विनोबांपर्यंत येईपर्यंत त्या नदीचा ‘नद’ झाला आहे असे दिसते.
काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरानंतर सगळय़ात मोठा प्रश्न उपस्थित होतो, तो काँग्रेस आपल्यासमोरील प्रश्न का टाळत आहे? काँग्रेसमध्ये राहुल गांधींचे आणि राहुल…
विचारधारा हा निष्क्रियतेचा पर्याय असू शकत नाही आणि निष्क्रियांच्या विचारधारेचे काहीही मोल असू शकत नाही. बाकी भारत-जोडो यात्रा वगैरे ठीक.
देशाच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी लोकजागृती करताना गांधींचे देशभर खेडय़ापाडय़ांमधून भ्रमण होत होते,
उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती या दोन गावांना पाणी देण्याच्या प्रश्नावरून सोलापूरमध्ये एकीकडे विरोध सुरू झाला आहे,
पुंडलिकाचे स्मरण करतात. पुंडलिकाच्या संपूर्ण कृतीचे वर्णन करताना विनोबांनी एक संकल्पना वापरली आहे.
अलीकडच्या ४०-५० वर्षांत नेमबाजी हा महागडा खेळही लोकप्रिय होताना दिसतो. सांगलीत कबड्डी, खो-खो, बुद्धिबळप्रेमींची संख्या अधिक आहे.
होल्सिमची भारतात अंबुजा सिमेंट आणि एसीसी या सिमेंट कंपन्यांत मालकी आहे.
सिंधू-सायनामुळे या खेळात महिला विभागातच भारत उत्कृष्ट असल्याचा समज जोर धरत होता.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.