

या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांचे दु:ख प्रत्येक भारतीय माणसाला आपलेच दु:ख वाटते आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाचे रक्त…
महाराष्ट्राने अग्रगण्य तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी डिजिटल शिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा अशा प्रकारचा देशातला पहिलाच उपक्रम आहे.
देशातील लोकसंख्येच्या १० टक्के असलेल्या भटक्या, अर्ध भटक्या आणि विमुक्त विद्यार्थ्यांना सरकारकडून जेमतेम सहा ‘राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती’ दिल्या जातात.
काँग्रेसकडं तेलंगणातील जातगणनेचा मुद्दा शिल्लक राहिलेला आहे. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जातगणना करण्याचं आश्वासन दिलं होतं.
नगर नियोजनात सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांचा विचार केला जातो. ग्रामीण विकासात शेतीचा विचार केला जातो, परंतु तो राजकीय दबावात.…
त्या वेळी मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही अमेरिकेच्या जनतेची दिशाभूल केली; पण पुढे माध्यमांनीच युद्धज्वर चव्हाट्यावर आणला...
रघु राय यांनी टिपलेल्या छायाचित्रांची पुस्तकं बरीच आहेत, पण रचना सिंह यांनी लिहिलेलं हे चरित्र मात्र या छायाचित्रकारामागच्या ‘दिव्यत्वाच्या प्रचीती’चा…
स्वतंत्र भारताची घडी बसवताना सुरुवातीच्या टप्प्यात घटना समितीत अभ्यासपूर्ण सूचना आणि सडेतोड भूमिका मांडून मोलाचे योगदान देणाऱ्या, प्रसंगी सदस्यत्वाचा त्याग…
पाणी हे सृष्टीचं आदि तत्त्व. पाण्यावर किती लिहिलं, बोललं गेलंय. संतांनी पाण्याचं वर्णन अनेक परींनी केलेलं आहे. जगात सगळं काही…
सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असतं याचा अनुभव चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वी अनेक युरोपीय देशांतल्या लोकांनी घेतला. काय झालं होतं नेमकं? पाहू.
अनेक प्रकाशकांनी नाकारल्यानंतर प्रसिद्ध लेखिका-संपादिका (पुढे नोबेल- मानकरी) टोनी मॉरिसन यांच्यापर्यंत कांदबरीचे बाड पोहोचले.