

खरिपाच्या पेरणीचा काळ (जून–जुलै) सुरू असताना, डीएपी आणि विशेष खतांची टंचाई भारतीय शेतकऱ्यांना चांगलंच अडचणीत आणणारी ठरत आहे. सत्ताधाऱ्यांनी आत्मनिर्भरतेचं…
कुणा वजाहत खान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनिर्बंध नको’ असे १४ जुलै रोजी म्हणाले, हे वाचून अनेकांना प्रश्न पडला…
क्वांटम प्रणालीने सध्याच्या डिजिटल प्रणालीला बिनकामाची, निष्प्रभ करून टाकण्याचा काळ अद्याप किमान २५ वर्षे दूर आहे! पण मधल्या काळात केवळ…
प्रदूषके रोखण्याची गरज असूनही ८० टक्के वीज प्रकल्पांना सल्फर नियंत्रण यंत्रणा बसवण्यातून सूट दिली जात असेल तर सरकारच्या हेतूविषयी शंका…
प्रत्येक काळ हा तत्कालीन समाजमानसावर प्रगतीच्या पाऊलखुणा उमटवत असतो. विसावे शतक हे भारतावरील ब्रिटिश राजवटीचे होते.
सात दशकांची प्रदीर्घ कारकीर्द; कन्नड, तेलुगु, तमिळ आणि हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपट क्षेत्रांत लीलया संचार, २०० हून अधिक चित्रपटांत अभिनय,…
संघ-भाजपच्या गेल्या दहा वर्षांतील सततच्या धर्मवादी राजकारणाने आपल्या देशाला ग्लानी आली आहे आणि ही ग्लानी देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी चांगली नाही.
‘‘प्राथमिक’तेचे प्रेम!’ हा अग्रलेख (१५ जुलै) वाचला. तथाकथित ‘प्राथमिक अहवाला’त अनेक मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतात. वैमानिकांच्या निर्णय प्रक्रियेत झालेल्या चुकांकडे बोट…
एअर-इंडिया विमान अपघाताचा तपास सध्या एका स्विच भोवती फिरत आहे, नेमकी कारणे पुढे स्पष्ट होतीलच, पण सुरक्षा उपायांविषयीची निष्काळजी सार्वत्रिक…
इस्रायलच्या प्रस्तावाला सध्या जगाचीही मूक संमती दिसते...
एखाद्या आंदोलनापायी राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याची किंवा प्रतिबंधक कारवाई म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.