

कठोर आत्मपरीक्षणाची गरज दोन्ही देशांना आहे, हे लक्षात घेऊन अशा तार्किक विचाराची सुरुवात करून देणारा लेख...
राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणाशिवायही भारत युद्धे जिंकू शकतो, मात्र केवळ युद्धे जिंकणे पुरेसे नाही. उत्तम धोरण तेच, जे युद्ध होणारच नाही,…
युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा अंतिम उपाय नसतो. त्यामुळे युद्धाची वेळ आलीच तर त्याला मुत्सद्देगिरीची जोड देत कुठे थांबायचे, कितपत ताणायचे…
अमेरिकेच्या ‘टॅरिफ’हट्टामुळे जगभर द्विराष्ट्रीय व्यापार करारांची गरज वाढली; परिणामी भारतालाही बंदिस्त अर्थव्यवस्था आणि सुरक्षित बाजारपेठा हे वातावरण विसरावे लागेल...
भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात स्वायत्तता आणि सार्वभौमत्वावर विशेष भर दिला आहे. नेहमीच मध्यस्थी नाकारणारी भूमिका घेतली आहे.
नव्या सत्याच्या शोध व दर्शनाकरिता निघालेली माणसेसुद्धा ‘एकला चलो रे’ म्हणत मार्गक्रमण करीत असतात. अशांपैकी एक कर्मवीर शिंदे होते.
पोप लिओ १४ वे यांच्या आधीचे पोप फ्रान्सिस यांनी या धर्माच्या बडिवारापेक्षा माणुसकी महत्त्वाची, हे तत्त्व आपल्या पदाचा योग्य वापर…
आपले सत्ताधारी एकीकडे ‘डबल इंजिन’ वगैरे प्रचार करतात आणि दुसरीकडे आर. एन. रवी यांच्यासारख्या राज्यपालांचा वापर होत असतो, यातून ‘एकछत्री’…
भारतीय मुस्लीम पहलगामच्या घटनेचा निषेध करत होते आणि या समुदायापैकी काहीजण अनपेक्षित हल्लेही झेलत होते...
शनिवारी दिवसभरामध्ये युद्धाचा पारा चढला असताना अचानक शांततेची अमेरिकाप्रणीत ढगफुटी कशी झाली हे समजलेच नाही... पाकिस्तान नव्हे तर भारतालाही संकटातून…
‘ट्रिस्टन आणि इझल्टची प्रेमकथा’ म्हणजे परलोकवादानं भ्रमनिरास होऊन परत जगण्यावर प्रेम करू लागलेल्या मध्ययुगीन माणसांचं प्रतिबिंब...