

‘कोलकातामधील जगन्नाथपुरी यात्रेतील रथाला सुखोईचे टायर’. हे वाचताच अनेकांचे डोळे एकाचवेळी चमकले.
जागतिक पातळीवर स्पर्धा करताना अजूनही काही मूलभूत प्रश्न उभे राहातात. भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी आहे, असा संदेश सातत्याने…
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात धर्मांतरित व धर्मभ्रष्टांसाठी परंपरेने चालत आलेली पतीतता रूढ होती. तिचे अनेक प्रकार होते.
...तरीही त्यांच्या या कबुलीनिदर्शक विधानावर आपल्याकडे बरीच नाराजी निर्माण झाल्याचे दिसते. ते पाहून काही प्रश्न उपस्थित होतात...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अनुमतीमुळे ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी परदेशातूनही देणग्या मिळवणे महाराष्ट्र सरकारला आता शक्य झाले आहे.
प्रा. अली खान महमुदाबाद यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्य पीठाने दिलेला निर्णय मला अस्वस्थ करून गेला. त्या आदेशाबद्दल अनेकांची प्रतिक्रिया…
सर्वोच्च न्यायालयाने संसदेची श्रेष्ठता आणि राज्यपाल व राष्ट्रपती यांचा घटनात्मक दर्जा यांचे भान ठेवण्याची अपेक्षा काही राजकारणी व्यक्त करतात... ती…
आधुनिकतेची मूल्यव्यवस्था ‘स्वातंत्र्याधिष्ठित आशावादी मानवतावादा’चं सूत्र मानते. ते न मानताही ‘आधुनिकीकरण’ करता येतं...
‘भारतात गुंतवणुकीबाबत हे उद्याोजक साशंक’ असल्याचा उल्लेख आपले अर्थ मंत्रालयही करते...
मोदी आणि भाजप 'ऑपरेशन सिंदूर'चा राजकीय लाभ उठवण्यात यशस्वी झाले तर दोष कोणाचा असेल ?
सरकारी कामांची निविदा काढताना दर वाढवून चलाखी केली जाते, अशी नेहमी चर्चा होत असते. पण त्याचे कागदोपत्री पुरावे कधीच हाती…