



‘महागठबंधन’ने रेवड्या आणि विकासाच्या मुद्द्यांकडे वळण्यास भाजपला भाग पाडले आहे. तसे नसते तर भाजपने घुसखोरी आणि लोकसंख्येच्या रचनेतील बदल या…

मराठी वाङ्मय परिषद, बडोदेच्या १९ नोहेंबर, १९५३ रोजी संपन्न मुख्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.

भारतीय हॉकी स्वप्नांना पंख देणारे आणि केरळचे पहिले ऑलिम्पिक पदकविजेते हॉकीपटू मॅन्युएल फ्रेडरिक यांची खरी ओळख.

एकीकडे देश आत्मनिर्भर झाल्याचे सांगतानाच १४० कोटींच्या देशात ८० कोटी लोकांना मोफत धान्य वाटावे लागते. मध्य प्रदेशत ‘लाडली बहना’ने निवडणुका…

मनुष्याचं समाजशील आणि विवेकी असणं हीच त्याच्या प्रगतिशीलतेची खूण, असं मानणारा व्होल्तेर ‘निसर्गावस्थे’ला दुर्भिक्षकाळ म्हणतो...

काही प्रश्नांची उत्तरे रोहित आर्या जिवंत असता तर कदाचित मिळाली असती. पण ती मिळू नयेत यासाठीच त्याचे ‘एन्काऊंटर’ केले गेले,…

इथेनॉल निर्मितीला दिल्या जात असलेल्या प्रोत्साहनामुळे मक्याची लागवड वाढली तर तांदूळ, गहू, मूग, हरभरा आणि इतर पारंपरिक पिकांची लागवड कमी…

सहजसुंदर अभिनय आणि वावर, विनोदाची उत्तम जाण आणि टायमिंग यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वत:चे असे खास स्थान निर्माण करणारे अभिनेते सतीश…

फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू आणि पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या विकासाचा वाद या दोन्ही प्रकरणांवरून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावरून पंतप्रधान…

निवडणुका हा लिलाव नाही आणि भारत विक्रीसाठी नाही. मते कायदेशीररीत्या खरेदी केली जाऊ शकत असतील तर लोकशाही टिकू शकत नाही.…

खरे तर, काही प्रगत कल्पना प्रथम बिहारमध्येच राबविल्या गेल्या आणि नंतर त्यांचा इतर राज्यांमध्ये विस्तार झाला. उदाहरणार्थ, जमीन सुधारणा आणि…