

संसदेने अधिक काम करून जनतेचे प्रश्न सोडवावेत ही अपेक्षा असते. पण गेल्या दशकभरात वर्षाला सरासरी ७० दिवस इतकेच कामकाज झाले...
भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यासंबंधी जी भूमिका घेतली आहे ती जेवढी तात्विक आहे तेवढीच व्यवहार्यही आहे, ती कशी?
आधुनिक काळात प्रगत राष्ट्र म्हणून घ्यावयाचे असल्यास आणि पुंड राष्ट्रांच्या गोतावळ्यात सुरक्षित राहायचे असल्यास अत्यावश्यक ठरतील अशा दोन महत्त्वपूर्ण चाचण्या…
‘सर्वंकष सीसीटीव्ही धोरण राज्य सरकारच्या विचाराधीन’ असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी २०१७ च्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर काही ग्रामपंचायतींनीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, त्यांचा…
‘शहाणपण-संन्यास!’ हा अग्रलेख (२५ ऑगस्ट) वाचला. काहीही करून म्हणजे निवडणूक जिंकून अथवा पक्ष फोडून सत्तेवर राहणे हे उद्दिष्ट असेल तर नैतिकतेपासून…
तर्कतीर्थांच्या घरचे वातावरण साधे, सनातनी व कर्मठ होते. घरातील चीजवस्तू, छापील पुस्तके व छायाचित्रे सोडल्यास अठराव्या शतकातील घराप्रमाणे होत्या.
ज्याक्षणी सरकार अशी बंदी जाहीर करते त्याक्षणी ती झुगारून वा तीस हुलकावणी देऊन हे उद्याोग सुरू ठेवले जातातच. ऑनलाइन जुगाराबाबतही…
सरकारने प्रतिसाद दिला नाही म्हणून थांबण्याचे काही कारण नाही. आज भाद्रपद शुद्ध द्वितीया. आपण वराहजयंती साजरी करायचीच.
गेल्या सहा-सात महिन्यांपासून राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप करत आहेत. अलीकडेच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी…
राम गणेश गडकरींच्या या स्वगतावरून आक्षेप घेणाऱ्या राजकारण्यांनी जर खऱ्या साहित्यविषयक जाणिवेने विचार केला तर त्यांना दिसेल की, नाटकातील हे…
राज्यांतर्गत विमानसेवांपेक्षा अनुदान द्यायचेच असेल तर ते ‘एसटी’साठी हवे. सरकारी निधी व्यापक कल्याणासाठी हवा हे जर तत्त्व असेल तर मग…