scorecardresearch

देश विकणा-यांच्या हाती सत्ता नको- फडणवीस

देश विकणा-यांपेक्षा चहा विकणा-याच्या हातामध्ये देश सोपवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.

निर्भयता आणि सामर्थ्य

मी मुक्त आहे ही भावना ज्याच्या मनात सतत प्रकाशत असते तो मुक्त होतो, स्वतंत्र होतो. जसे विचार, तसा उच्चार, तशी…

शेवगाव येथील सभेत आवाहन घोटाळेबाज काँग्रेसला सत्तेतून दूर करा- अडवाणी

केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने इतके घोटाळे केलेत की त्यांना आता जनता माफ करू शकत नाही, पंडित नेहरू आणि…

मोदींच्या हाती सत्ता देणे चुकीचे- शरद पवार

भाजपच्या नरेंद्र मोदी यांना देशाच्या अन्य भागांतील लोकांबद्दल आस्था नाही, लोकशाही मान्य नाही, देशहिताचा दृष्टिकोन नाही, माणुसकीही नाही. अशा मोदींच्या…

बदलाचे मतलबी वारे थंडावले!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर बडवले जाणारे जिल्हा परिषदेतील बदलाचे ढोल, काँग्रेसला हूल देत एकाएकी बंद पडले. आता त्याचे पडघमही कोठे ऐकू…

नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांकडे महावितरणची ४८७ कोटींची थकबाकी

जिल्ह्यातील ग्राहकांकडे असलेली ४८७ कोटी रुपयांची थकबाकी कशी वसूल करायची, हा प्रश्न महावितरण कंपनीला सध्या सतावत आहे.

‘हड्डी कारखान्यांचा’ वीजपुरवठा अखेर खंडित

जनतेचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या शहराजवळील दसाने व लोणवाडे शिवारांतील तिन्ही वादग्रस्त हड्डी कारखान्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने अखेर खंडित

शेतकऱ्यांना (विजेची) भीक नको..

शेतपंपांना मोफत वीज खंडित पद्धतीने देण्यापेक्षा अव्याहतपणे, शहरी भागांना होतो तसा वीजपुरवठा ग्रामीण भागास आणि शेतीसाठी झाला तर शेतकरी विजेचे…

‘आप’चा वीजकल्लोळ फोल!

दिल्लीत विजेच्या प्रश्नावरून हलकल्लोळ उडवून निवडणुकीत त्याचा लाभ घेतल्यानंतर ‘आप’ने गुरुवारी महाराष्ट्रातील विजेचा प्रश्न हाती घेत राज्यात तीन वर्षांत वीज…

अखेर अंबुजवाडीत वीज आली!

मुंबईत असूनही विजेसारख्या प्राथमिक सुविधेपासून वंचित असलेल्या अंबुजवाडीत अखेर वीज आली. अंबुजवाडीमधील १३ रहिवाशांच्या घरांत वीज पोहोचवत

केंद्रीय ऊर्जा विभागाचा बेस्टला ‘झटका’!

सुमारे तीन हजार कोटींच्या तोटय़ामुळे अगोदरच डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाची मुंबई शहर भागातील वीजपुरवठय़ाची मक्तेदारी संपुष्टात आणणारा फतवा

संबंधित बातम्या