scorecardresearch

´व्ही. पी. सिंग यांनी ‘दुसरी फाळणी’ सकारात्मकरीत्या अधोरेखित केली

‘भारत : एक रत्नखाण’ या अग्रलेखात (लोकसत्ता, १२ ऑगस्ट), ‘व्ही. पी. सिंग यांनाही भारतरत्न देण्यास हरकत नाही, कारण त्यांनी भारताची…

नागरिकांच्या हालांचा उत्सव सुरूच!

दहीहंडी उत्सवाला उच्च न्यायालयाने लगाम घातल्याचे वृत्त (लोकसत्ता, १२ ऑगस्ट) वाचले. फक्त गोिवदा पथकांची सुरक्षाच नव्हे, तर दहीहंडीपासून नवरात्र ,

मतदारांना ‘गिऱ्हाईक’ कोण बनवते आहे?

कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून काँग्रेसला हद्दपार करायचेच, असा चंग बांधून तयार झालेल्या ‘महायुती’मध्ये सगळ्याच नेत्यांच्या वक्तव्यात सर्वत्र विरोधाभास दिसतो.

अभ्यासपूर्ण लेख

‘वयाला वळसा’ या सदरातील इतिहासाचा शोध घेणाऱ्या संस्कृत पंडित डॉ. प्र. पां. आपटे आणि त्यांना साथ देणाऱ्या संजीवनी आपटे यांच्या…

अन्याय नकोच, अपप्रचारही नको

सध्या गाजत असलेला धनगर बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा हा तसा खूपच किचकट आहे, शिवाय काही स्वार्थी लोक याचा लाभ उठवण्यासाठी सामान्य…

अरण्यात जसा वाघ, तशा नदीत मगरी-सुसरी!

हातकणंगले तालुक्यातील रुई गावात पंचगंगा नदीच्या काठावर आढळलेल्या १२ फूट लांबीच्या मगरीचे दोरखंडाने जेरबंद केलेल्या अवस्थेतील छायाचित्र आणि त्यासंबंधीचे वृत्त…

झोटिंगशाहीला धडा मिळेल?

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर दोन-तीन दिवसांत लादल्या गेलेल्या सार्वजनिक बंदविषयी फेसबुकवर अत्यंत योग्य प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या निरपराध मुलींना नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी

या भेटीत वाईट काय?

‘यांचेही सरकार इतके साळसूद?’ हे पत्र (लोकमानस, १५ जुलै) वाचले. एखाद्या पत्रकाराने हाफीझ सईद याला भेटणे हे एक देशद्रोही वर्तन…

इस्रायलवर नाही, हमासवरच मनुष्यहानीची जबाबदारी!

‘तिसऱ्या इंतिफादाकडे?’ या अग्रलेखात (१४ जुलै) सध्या दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात झडत असलेल्या संघर्षांबाबत ‘वृद्धाश्रम, नागरी वस्ती आदी…

राज्यपाल बदलाच, तरतूदही बदला!

राज्यपाल हे पद घटनात्मक आहे, पण या पदावर होणारी नियुक्ती नेहमीच राजकीय राहिली आहे. अडगळीत पडलेल्या आपल्या ज्येष्ठ नेत्यांची सोय…

ईशान्येकडील तीन राज्यांत १० वर्षांत पर्यटन वाढले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतात पर्यटन वाढले पाहिजे असे म्हटले आहे, त्यावर १७ जूनच्या लोकमानसमध्ये हे पर्यटन तितके सोपे…

संबंधित बातम्या