

ठाणे शहराला दहीहंडी उत्सवाची नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरात दहीहंडीनिमित्ताने लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येतात.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि शिवसेना यांच्यावतीने ‘श्रावण महोत्सव २०२५’चे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.
राज्य परिवहन उपक्रमाच्या (एसटी) बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. त्याचा फटका स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असतानाच, एसटी महामंडळाच्या जागा…
ठाणे - मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केल्याने त्याचे…
शेअरमधील गुंतवणुकीत कमी कालावधीत झटपट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन माध्यमातून चार भामट्यांनी कल्याणमधील बेतुरकरपाडा भागातील एका महिलेची ६०…
ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातून मागील आठ महिन्यापूर्वी पोलीस उपायुक्तांच्या विशेष शाखेने तडीपार केलेला डोंबिवली जवळील पिसवली भागातील टाटा पाॅवर…
मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना २००८ ची आहे. या घटनेला १७ वर्षे झाली आहे. बॉम्बस्फोट कुणीतरी केला आणि त्यात ८ लोकांचा मृत्यू…
उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील सी ब्लॉक परिसरात गुरूवारी मध्यरात्री एक रिकामी करण्यात आलेली धोकादायक इमारत कोसळली.
वाढत्या प्रवाशांचा विचार करून बदलापूर-चामटोली (कासगाव), वांगणी ते मोर्बे, नवी मुंबई (कामोठे) रेल्वे मार्गाचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी राम…
बदलापूर शहराच्या पश्चिमेत वालिवली परिसरात बारवी धरण रस्त्यावर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
कल्याण पूर्व शहराचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी (ता. ५) सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण…