
महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आसन व्यवस्था नसल्यामुळे तसेच सातत्याने सव्र्हर डाऊन होत असल्याने नावनोंदणीस होणाऱ्या विलंबामुळे ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या नागरिकांना…

महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आसन व्यवस्था नसल्यामुळे तसेच सातत्याने सव्र्हर डाऊन होत असल्याने नावनोंदणीस होणाऱ्या विलंबामुळे ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या नागरिकांना…

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या पाचव्या मार्गिकेच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या मुंब्रा रेतीबंदर येथील उन्नत मार्गावर दोन लोखंडी तुळया…

टाळेबंदीच्या काळात उल्हासनगरसारख्या व्यापारी शहरातील नागरिकांना झालेल्या आर्थिक नुकसानीत दिलासा देण्यासाठी पालिकेने अभय योजना घोषित केली असली तरी पुन्हा करोनाबाधितांची…

करोना संकटाच्या काळात उत्पन्न वसुलीवर परिणाम झाल्यानंतरही अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळेवर म्हणजेच प्रत्येक महिन्याला ३०, ३१ किंवा १ तारखेला वेतन देणाऱ्या ठाणे…

शहरातील खाडीकिनारी भागांचे संवर्धन व्हावे तसेच ठाणेकरांना विरंगुळ्याचे नवे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी महापालिका विविध ठिकाणी खाडीकिनारा सुशोभीकरण प्रकल्प राबवीत…

स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या अंबरनाथ शहरात दीड वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्प अंतर्गत कोकाकोला कंपनीच्या मदतीने प्लास्टिक पुनर्वापर…

पालिका हद्दीत १० प्रभाग क्षेत्रांमध्ये विविध सेवासुविधांसाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर झालेल्या बेकायदा बांधकामांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने ‘भौगोलिक स्थाननिश्चिती…


पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वसई-विरार शहरात ७ टक्के लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे.

वसई-विरार महापालिकेने प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ झाला असून पालिकेकडे अक्षरश:हजारो हरकतींचा पाऊस पडला आहे.

वसईतील भूमाफियांच्या विरोधात पालिकेने बुधवारी सकाळी अचानक अतिक्रमणविरोधी कारवाई केली.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार ठाणे, पालघर आणि रायगड या तिन्ही जिल्ह्य़ातील शासकीय केंद्रांवर १ मार्चपासून लसीकरण सुरू झाले आहे.