
एक ते दिड महिन्यांपुर्वी चौपाटीचा काही भाग खचला आहे. त्याचवेळेस त्याठिकाणी धोकापट्टी लावून तो परिसर प्रवेश बंद करण्यात आला आहे.
काटई नाका येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या भागात होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री…
लोकसभा निवडणुकांचे लक्ष्य डोळयांसमोर ठेऊन केंद्र शासनाकडून गाव पातळीवर डिजिटल वाहनांचा उपयोग करून शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यास सुरुवात करण्यात…
चार कोटी ६१ लाखाची फसवणूक करणाऱ्या डोंबिवलीतील मुख्य आरोपीला रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी पुणे येथून अटक केली.
मागील वर्षी तुळशी विवाहानंतर म्हणजेच नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ पर्यंत ५५ लग्नाचे मुहूर्त होते.
गर्दीपासून टाळण्यासाठी अनेकजण रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटांवर जात असतात.
हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत चितळसर पोलीस तपास करत आहेत.
या प्रकल्पातून १०० हुन अधिक गरजू महिलांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.
या दर वाढीमुळे नागरिकांना महागाईची झळ बसू लागली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख शहरांमधून अनेक राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जातात. या रस्त्यांची एकमेकांमध्ये संलग्नता नसल्याने एका महामार्गावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता शहरांच्या…
जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पेसा क्षेत्रातील दुधनी आणि वापे ही गावे शून्य कर्ब गाव (कार्बन न्यूट्रल गाव) करण्यासंबंधी ठाणे जिल्हा परिषद…
कल्याण येथील ज्येष्ठ पत्रकार दामुभाई ठक्कर यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले.