निसर्गचित्रांचे प्रदर्शनवीकेएण्डच्या कॅनवासमध्ये रंग भरण्यासाठी ठाण्यातील इंद्रधनु या संस्थेच्या वतीने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान ठाणे कलाभवन, मुंबई-आग्रा रोडलगत,…
Page 3092 of ठाणे
अवघ्या मुंबईला ठाणे जिल्ह्यातील धरणांतून पाणीपुरवठा होतो. मात्र, दरवर्षी पावसाळय़ानंतरच्या काळात जिल्ह्यत अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई भासू लागते.

‘जनतेच्या कामात स्वत:ला विसरणारा’ अशी ठाणे पोलीस दलाची ओळख निर्माण करण्याचे ध्येय विद्यमान पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी जाहीरपणे बोलून…
जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशातील प्रमुख शहरांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
ठाणे जिल्ह्य़ात नवी मुंबईचा अपवाद वगळता कोणत्याही शहराच्या पाणी पुरवठय़ासाठी स्वतंत्र जलस्रोत नाहीत.
शहरात उभारण्यात येणाऱ्या नव्या इमारतींमध्ये पर्जन्य जलसंचय कार्यक्रमाची (रेन वॉटर हार्वेस्टिंग) यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची गरज या क्षेत्रातील जाणकारांमधून व्यक्त…
उल्हास नदीतील पाण्याची पातळी घटू लागल्याने पाटबंधारे विभागाने लागू केलेल्या १५ टक्के पाणी कपातीचा दुहेरी फटका येत्या काळात ठाणे तसेच…
वाढत्या शहरीकरणामुळे आवाका वाढत चाललेल्या अंबरनाथ व बदलापूर शहरांमध्ये पाणी प्रश्न बिकट होण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ५५ ग्रामपंचायतींची निव्वळ थकबाकी कोटींच्या घरात आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक भागात महापालिकेच्या वाहनतळाची वानवा आहे. त्यामुळे डोंबिवलीतील सिमेंटचे रस्ते सध्या दुचाकींसाठी पार्किंगसाठी सोयीचे ठरले आहेत.
डोंबिवली जवळील २७ गावांच्या परिसरात उभ्या रहात असलेल्या काही बेकायदा बांधकामांना जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सील ठोकूनही या भागात मोठय़ा…
घोडबंदर येथील कासारवडवली भागात असलेल्या ‘जालजा हेरिटेज लॉज’वर ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने मंगळवारी छापा टाकला.
- Prev page
- Page 1
- …
- Page 3,091
- Page 3,092
- Page 3,093
- …
- Page 3,101
- Next page