विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीची मुंबईत गुरुवारी (३१ऑगस्ट) आणि शुक्रवारी (१ सप्टेंबर) तिसरी बैठक होत आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील एकूण २८ पक्ष उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या पहिल्या दिवशी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले असून या दोन दिवसीय बैठकीत वेगवेगळ्या महत्त्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांची ही एकजूट मोदी सरकारला भारी पडणार? जाणून घ्या