

राज्यातील प्रत्येक नागरिकाला २०३५ पूर्वी शास्वत, सुरक्षित व पर्यावरण स्नेही निवास मिळावा यासाठी या उद्देशाने नव्या गृहनिर्माण धोरणाची आखणी करण्यात…
आर्थिक लाभ, मालमत्ता हडप करणे, कौटुंबिक वाद, मानसिक ताण, गैरसमज आणि सामाजिक असुरक्षितता या सारख्या कारणांमुळे राज्यात जेष्ठ नागरिकांच्या हत्येचे…
महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी एक वक्तव्य केलं होतं त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्याने प्रश्न विचारले आहेत.
पुरस्काराची घोषणा झाल्यावर गडकरी यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी एक वृत्तवाहिणीशी बोलताना या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला.
जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा आणि उरण या तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा
'एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा. शेतक-यांशी गाठ आहे,’ अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना बुधवारी…
राज्य पातळीवरील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पालकमंत्री उदय सामंत यांची चर्चा
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय…
"शैक्षणिक सत्र हे प्रत्यक्षात जून-जुलैपासून सुरू होते आणि त्यानंतर अवघ्या ५-६ महिन्यांतच परीक्षा घेणे उचित आहे का?" असा प्रश्न अनेकांकडून…
कोट्यवधींची संपत्ती व महागडी वाहने असताना ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र त्यांनी मिळवल्याचा आक्षेप होता.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हनी ट्रॅप प्रकरणावरुन अत्यंत गंभीर आरोप