

धान्यांपासून इथेनॉल निर्मितीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांमध्ये वर्षभर इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.
स्वतःला संत म्हणवून घेणारा युवराज उर्फ तलवार बाबा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या व्यक्तीने साईबाबा यांच्याबद्दल बदनामीकारक तसेच धार्मिक…
प्रहार संघटनेने सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी येथे 'चक्का जाम' आंदोलन केले.
पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेत ५० संघांनी सहभाग नोंदविला आहे. यात ७०० पुरुष आणि २०० स्त्री खेळाडूंचा समावेश आहे.
विनापरवाना जाहिरात फलक लावल्यास सक्त कारवाईचा इशारा...
कृषिमंत्री कोकाटे हे जनतेने त्यांना दिलेल्या जबाबदारीप्रति गांभीर्याने न वागता त्याविरुद्ध वर्तन करीत असून, त्यांची मंत्रिपदापासून सुरू झालेली कारकीर्द ही…
किर्लोस्करवाडी येथे सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि भुयारी पुलाच्या कामांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी व नियोजनातील कमतरता असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत…
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा घेण्यासाठी मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मिरज तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय बुधगाव (ता. मिरज) येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
महाबळेश्वर शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला असून, पर्यटक या पावसाचा आनंद घेत आहेत.